शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

डायलेसीस तंत्रज्ञाअभावी रुग्णसेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 16:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रम राबविण्यात येत आह़े महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किडणीचा आजार जडलेल्या रुग्णांना यामाध्यमातून विनामुल्य उपचार करण्यात येत असतात़ परंतु डायलिसीस टेकिAशियनअभावी रुग्णसेवेवर परिणाम होत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ दोन टेकिAशियनच्या माध्यमातून गाडा चालविण्यात येत आह़ेकेंद्र शासनातर्फे किडणीच्या आजाराने ग्रासलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रम राबविण्यात येत आह़े महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किडणीचा आजार जडलेल्या रुग्णांना यामाध्यमातून विनामुल्य उपचार करण्यात येत असतात़ परंतु डायलिसीस टेकिAशियनअभावी रुग्णसेवेवर परिणाम होत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ दोन टेकिAशियनच्या माध्यमातून गाडा चालविण्यात येत आह़ेकेंद्र शासनातर्फे किडणीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रम राबविण्यात येत असतो़ महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंर्गत रुग्णाला डायलिसीससाठी एक रुपयाही न भरता पूर्णपणे मोफत उपचार घेणे शक्य होत असत़े त्यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे यातून स्पष्ट होत़े विशेषत नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसीससाठी केवळ दोन टेकिAशियन असूनही नोव्हेंबर 2013 ते फेब्रुवारी 2018 र्पयत 7 हजार 870 डायलिसीस करण्यात आले आह़े सामान्य रुग्णालयात डायलिसीसची एकूण 5 मशिन्स् आहेत़ त्यामुळे त्यांना चालविण्यासही किमान पाच कर्मचा:यांची आवश्यकता आह़े परंतु केवळ दोन टेकिAशियनव्दारे या पाचही मशिन ऑपरेट करण्यात येतात़ रुग्णसेवा करीत असताना संबंधित कर्मचा:यांनाही प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आह़े डायलिसीससाठी रुग्णांना आठवडय़ातून दोन वेळा रुग्णालयात यावे लागत असत़े तसेच एका रुग्णांला डायलिसीससाठी किमान चार तासांचा अवधी लागत असतो़ ही उपचार पध्दती घेत असताना ब:यापैकी वेळ लागतो़ आजमितीस 24 रुग्ण डायलिसीससाठी येत आहेत़ डायलिसीसची मशिन आहे, परंतु ते  ऑपरेट करण्यासाठी पुरेस मनुष्यबळ नसल्याने बहुतेकवेळा रुग्णांना उपचार घेण्यासाठी ‘वेटींग’वरही रहावे लागत असत़े त्यामुळे बहुतेक वेळा रुग्णांनाही तात्कळत रहावे लागत असत़े शक्यतो रुग्णालयातील दोन्हीही टेकिAशियन जमेल त्या प्रकारे सर्व रुग्णांवर उपचार करता येईल या पध्दतीनेच काम करीत असतात़ परंतु तरीही मनुष्यबळाअभावी रुग्णसेवेत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे या वेळी सांगण्यात             आल़े जिल्ह्यात बहुतेक भाग हा दुर्गम क्षेत्रात मोडला जात असतो़ त्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा अत्यंत महत्वाच्या आहेत़ खाजगी दवाखाना परवडणारा नसल्याने साहजिक रुग्णांचा ओढा हा शासकीय रुग्णांलयांमध्येच वाढतो़ परंतु शासकीय रुग्णालयांमध्येही मनुष्यबळ कमी असल्याने याचा थेट फटका रुग्णसेवेवर बसत आह़े शासनाने किमान दुर्गम व अतीदुर्गम क्षेत्रात मोडल्या जाणा:या ठिकाणी तरी आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करतात़