शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतक:यांच्या माथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:14 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणा:या जिल्ह्यातील 47 हजार ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणा:या जिल्ह्यातील 47 हजार 590 पैकी 23 हजार 915 शेतकरी कजर्मुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कजर्मुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफी’ रखडली आह़े विशेष म्हणजे योजनेची मुदत संपण्याचा अवधी हा 31 डिसेंबर 2018 र्पयत असल्याने उर्वरित शेतक:यांचे काय असा प्रश्न आह़े मार्च 2017 पासून राज्यशासनाने शेतक:यांच्या कजर्माफीची योजना आणली होती़ यांतर्गत बँकांकडून घेतलेल्या पीककर्जापैकी दीड लाख रुपये माफ करण्यात आले होत़े यासाठी शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज सादर करुन दिले होत़े या ऑनलाईन अर्जानंतर शासनाकडून देण्यात येणा:या याद्यांनुसार बँकांकडे थकीत असलेले दीड लाखांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरु झाली़ बँकेत दीड लाखार्पयत किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतक:यांच्या याद्यांचा पहिल्या टप्प्यात निपटारा करण्यात आला होता़ सुरुवातीला वेग पकडणारी ही सन्मान योजना गेल्या वर्षभरापासून रडखडत सुरु होती़ जिल्ह्यातील 9 राष्ट्रीयकृत बँका, 1 खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 27 हजार 194 खातेदार शेतक:यांसाठी शासनाकडून 107 कोटी 11 लाख 99 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यास मंजूरी देण्यात आली होती़ गेल्या वर्षभरात या 27 हजार शेतक:यांपैकी केवळ 23 हजार 915 शेतकरी कजर्मुक्त झाले आहेत़ उर्वरित 3 हजार 279 शेतक:यांच्या कजर्माफीची प्रक्रिया ही तांत्रिक अडचणींमुळे रखडली आह़े येत्या काळात त्यांनाही कजर्माफी देण्यात येणार आह़े परंतू उर्वरित 19 हजार 676 अजर्दार शेतक:यांच्या कजर्माफीबद्दल कारवाई होत नसल्याने त्यांच्या बँकांमध्ये चकरा सुरुच आहेत़ बहुतांश शेतक:यांच्या खात्यावर पैसे आल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू त्यांचे पीककर्ज हे दीड लाखांपेक्षा अधिक आह़े यंदा दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतक:यांची आर्थिक घडी विस्कटली आह़े त्यात बँकेत पैसे भरण्यासाठी पुन्हा कजर्बाजारी व्हावे लागणार असल्याने शेतक:यांनी पाठपुरावा सोडून दिला आह़े 31 डिसेंबर्पयत या योजनेस अंतिम मुदत असल्याची माहिती आह़े यानंतर शासनाकडून या योजनेस साधारण तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे संकेत आहेत़ त्यानंतर मात्र योजना बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े