शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
2
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
3
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
4
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
5
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
6
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
7
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
8
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
9
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
10
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
11
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
12
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
13
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
14
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
15
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
16
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
17
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
18
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
19
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
20
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

लोणखेडा परिसरात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST

परिसरात १७ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. तशातच ...

परिसरात १७ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. तशातच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके करपू लागली होती. जलसिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले होते. फवारणी पंप व घागरीच्या सहाय्याने पाणी देऊन पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. १७ ऑगस्ट रोजी आलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यानंतर जोरदार पावसाची सर्वांना प्रतीक्षा होती. शनिवारी दुपारी दोन वाजेपासून पाऊस सुरू होता. संपूर्ण आकाश ढगांनी आच्छादलेले होते. यावरून जोरदार पावसाची चिन्हे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असून, नदी-नाल्यांना अद्यापही पूर आलेला नाही. जोरदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.