शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बेशिस्त चालकांना ‘लगाम’ घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराच्या विविध भागातून होणारी बेशिस्त वाहतूक चिंतेचा विषय ठरत असून पोलीस दलाने यावर मार्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराच्या विविध भागातून होणारी बेशिस्त वाहतूक चिंतेचा विषय ठरत असून पोलीस दलाने यावर मार्ग काढून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांना संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी याबाबत निवेदन दिले आहे़निवेदनात शहरात वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे़ यात शहरात सम-विषम पार्किंग, एकेरी मार्ग, जड वाहनांचा वावर वाढल्याने वाहतूकीच फज्जा उडाला आहे़ महाराणा प्रताप चौकात लावण्यात येणाऱ्या लक्झरी बसेसचा प्रश्न पुन्हा गंभीर होत आहे़ याठिकाणी बसेस लावून चालक आणि क्लिनर हे रस्त्यावर अंघोळ करणे, कपडे बदलणे असे प्रकार घडत आहेत़ या बसेस शहरातील विलासराव देशमुख ट्रक टर्मिनस येथे हलवण्यात याव्यात, बेकायदेशीरपणे चालणारी खाजगी प्रवासी वाहने व तीनचाकी रिक्षांचे थांबे निश्चित करुन वाहतूकीची होणारी कोंडी थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे़दरम्यान वाहतूकीसंदर्भात पोलीस अधिक्षकांनी कारवाई व नियोजन करण्याचे सूचित करुनही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची माहितीही यावेळी संघटनेकडून देण्यात आली़ यासंदर्भात जिल्हाधिकारी, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व एसटी महामंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन कारवाई करण्याची मागणीही पोलीस अधिक्षकांसोबत झालेल्या चर्चेत करण्यात आली़शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करुन दंड वसुली होत आहे़ यातूनही या वाहनधारकांना शिस्त नसल्याने रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करण्याची मागणी संघटनेने पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडे केली़