शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

खरेदी न केलेल्या कापसाचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : शासनाने कापूस खरेदी केंद्र बंद केल्यामुळे पांढऱ्या सोन्याची अवकळा अजूनही थांबता थांबत नाही. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : शासनाने कापूस खरेदी केंद्र बंद केल्यामुळे पांढऱ्या सोन्याची अवकळा अजूनही थांबता थांबत नाही. या हतबल शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून बलवंड येथे खरेदी न केलेल्या कापसाचा कृषी विभागामार्फत पंचनामा करण्यात आला.बलवंडसह परिसरातील बहुसंख्य शेतकºयांचा कापूस विक्रीसाठी पडून होता. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्यामुळे राज्यातील खरेदी केंद्रेही बंद करण्यात आली. म्हणून कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. परंतु शासनाने कापूस खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांची नोंदणी करून खरेदी पुन्हा सुरू केली. पूर्ण खरेदीविनाच पुन्हा केंद्र ३ जूनपासून बंद केली. त्यामुळे बहुसंख्य नोंदणी केलेल्या शेतकºयांचा कापूस घरातच पडून राहिला. २० मे पासून नवीन हंगामाचा कापूस लागवडीत शेतकरी व्यस्त असतानाच घरातील कापसाची अवहेलना बघवेना. अखेर सोमवारी कृषी अधिकारी व्ही.व्ही. गोसावी यांनी कापूस उत्पादक शेतकºयांच्या भेटी घेऊन कापसाचा पंचनामा केला. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. शासानाने लवकरच आमचा कापूस खरेदी करावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.शासनाने केवळ पंचनामा करून वेळ न घालवता लवकरच राहिलेल्या शेतकºयांचा कापूस खरेदी करावा व एकरी २० हजार मदत कापूस उत्पादक शेतकºयांना द्यावी.-बन्सीलाल पाटील,शेतकरी, बलवंड, ता.नंदुरबार.