शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

केंद्र व राज्यातील सरकारमुळे जनता होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:05 IST

ट्रक टर्मिनलचे उदघाटन : अमित देशमुख यांची सरकारवर टिका

ठळक मुद्दे105 फूटाच्या राष्ट्रध्वजाचे उदघाटन धुळे वळणरस्त्याला लागून नव्याने तयार करण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख ट्रक टर्मिनलचे मान्यवरांनी उद्घाटन केल्यानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहाच्या प्रांगणात तयार केलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशात हवा बदलत आह़े लोकांना अच्छे दिन सांगून फसवणूक झाल्याचे समजून येत आह़े कजर्मुक्ती करून घेण्यासाठी शेतक:यांकडून अर्ज भरून घेतले पण कजर्माफी दिली नाही, केंद्र आणि राज्य सरकारच्या घोषणा आणि निर्णयांमुळे राज्यासह देशातील जनता होरपळून निघाली आहे असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी केल़े नंदुरबार शहरात नगरपालिकेच्या लोकनेते विलासराव देशमुख ट्रक टर्मिनलचे उद्घाटन आमदार देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होत़े शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात हा कार्यक्रम झाला़  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री हर्षवर्धन पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजीमंत्री माणिकराव गावीत, आमदार डी़एस़अहिरे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार क़ेसी़पाडवी, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम सनेर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, पंचायत समिती सभापती रंजना नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े कार्यक्रमात आपल्या खुमासदार शैलीत बोलताना आमदार देशमुख म्हणाले की, राज्य सरकारने ऐन दिवाळीत गाजावाजा करत त्या-त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र दिले होत़े तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज भरून घेतले, पण कजर्मुक्ती काही प्रत्यक्षात झालेली नाही, सरकारमुळे व्यापारी बेजार आहेत, चपातीवर पाच टक्के जीएसटी आह़े गुजरातमध्ये पूर्वी खाक:यावर 18 टक्के जीएसटी होता आता तो पाच टक्के केला आह़े  हॉटेलमध्ये जेवण करून येणा:या सामान्य नागरिकाला बिल पाहून राज्य आणि केंद्र सरकार सोबत जेवल्याचा भास होतो़ माजी केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा नंदुरबार शहराशी असलेला स्नेह आपण कायम ठेवणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितल़े प्रारंभी सारंगबुवा रोकडे यांच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केल़े त्यानंतर मान्यवरांनी शहीद शिरीषकुमार, शहीद मिलिंद खैरनार व विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन केल़े  प्रास्ताविक नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केल़े आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा दिला़ अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, जीएसटी, नोटबंदी सारख्या निर्णयामुळे महागाई वाढून देशातील नागरिकांची फसवणूक झाली आह़े राज्य सरकारने कजर्मुक्तीची घोषणा करूनही 40 लाख शेतक:यांचा सातबारा आहे तसाच आह़े काँग्रेसने शेतक:यांना सरसकट कजर्माफी दिली होती़ आताचं सरकार ऑनलाईन-ऑफलाईनमधून शेतक:यांना फिरवत आह़े शेजारच्या कर्नाटक राज्यात प्रत्येक शेतक:याला 50 हजार रूपयांची सरसकट कजर्माफी दिली आह़े सूत्रसंचालन प्रा़डॉ़ माधव कदम यांनी केल़े पालिकेचे नगरसेवक, अधिकारी, शहरातील नागरिक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े