शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

पिकांचे संरक्षण करण्यासाठी नंदुरबारातील शेतक-यांमध्ये लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:11 IST

ऑनलाईन लोकमतबोरद/रांझणी/ब्राrाणपुरी, दि़ 22 : येत्या काही दिवसात खान्देशासह संपूर्ण  उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचे संकट निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आह़े त्या अनुशंगाने जिल्ह्यातील शेतक:यांकडूनही गारपीटीचा सामना करण्यासाठी खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आह़े बहुतेक शेतक:यांकडून आपल्या पिकांना वाचवण्यासाठी संरक्षणात्मक उपाय अवलंबण्यात येत आह़ेब्राrाणपुरी  येथे ...

ऑनलाईन लोकमतबोरद/रांझणी/ब्राrाणपुरी, दि़ 22 : येत्या काही दिवसात खान्देशासह संपूर्ण  उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचे संकट निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आह़े त्या अनुशंगाने जिल्ह्यातील शेतक:यांकडूनही गारपीटीचा सामना करण्यासाठी खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आह़े बहुतेक शेतक:यांकडून आपल्या पिकांना वाचवण्यासाठी संरक्षणात्मक उपाय अवलंबण्यात येत आह़ेब्राrाणपुरी  येथे पीके काढणीवर. सध्या शेतक:यांचा गहु, हरभरे, पपई आदी पीक काढणीवर आले आहेत़ यातच वादळाचे संकेत आल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच गोत्यात अडकला आहे. संभाव्य गारपीटीचा सामना करण्यासाठी परिसरातील शेतक:यांनी काढणीवर आलेले पीक शेतातून आपल्या गोठय़ात ठेवण्यास सुरुवात केले आहे. ज्या शेतक:यांचे काढणीवर आलेल्या हरभरे, गहू, पपई या पिकांचे           मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून चिंता व्यक्त होत आहे. शेतकरी पैशांची जुळवा जुळव करून पीक मोठे करतो परंतु अवकाळी पावसामुळे शेतक:यांचे नुकसान होत असल्याने त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे. रांझणीत रब्बी पिक संकटात रांझणी येथे शेतक:यांकडून शेतशिवाराती शेतमाल, चारा सुरक्षित जागी जसे गोदाम, गोठा तसेच घरात हलवण्यात आला आह़े शेतीमालासह पाळीव पशुंनाही आडोशाच्या ठिकाणी बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े परिसरात मोठय़ा प्रमाणात उसतोड सुरु आह़े त्यामुळे ऊस उत्पादक शेतक:यांपुढेही आता संकट निर्माण झाले आह़े तळोदा तालुक्यात गहू, हरभरा ही रब्बी पिके तयार काढणीसाठी तयार झाली आहेत़ अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्यास त्याचा फटका सर्वाधिक रब्बी पिकांना बसणार आह़े  दरम्यान, याआधी झालेल्या गारपीटीपासून उत्तर महाराष्ट्र बचावला होता़ परंतु आता पुन्हा हवामान खात्याकडून गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े