शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पिकांचे संरक्षण करण्यासाठी नंदुरबारातील शेतक-यांमध्ये लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:11 IST

ऑनलाईन लोकमतबोरद/रांझणी/ब्राrाणपुरी, दि़ 22 : येत्या काही दिवसात खान्देशासह संपूर्ण  उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचे संकट निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आह़े त्या अनुशंगाने जिल्ह्यातील शेतक:यांकडूनही गारपीटीचा सामना करण्यासाठी खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आह़े बहुतेक शेतक:यांकडून आपल्या पिकांना वाचवण्यासाठी संरक्षणात्मक उपाय अवलंबण्यात येत आह़ेब्राrाणपुरी  येथे ...

ऑनलाईन लोकमतबोरद/रांझणी/ब्राrाणपुरी, दि़ 22 : येत्या काही दिवसात खान्देशासह संपूर्ण  उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचे संकट निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आह़े त्या अनुशंगाने जिल्ह्यातील शेतक:यांकडूनही गारपीटीचा सामना करण्यासाठी खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आह़े बहुतेक शेतक:यांकडून आपल्या पिकांना वाचवण्यासाठी संरक्षणात्मक उपाय अवलंबण्यात येत आह़ेब्राrाणपुरी  येथे पीके काढणीवर. सध्या शेतक:यांचा गहु, हरभरे, पपई आदी पीक काढणीवर आले आहेत़ यातच वादळाचे संकेत आल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच गोत्यात अडकला आहे. संभाव्य गारपीटीचा सामना करण्यासाठी परिसरातील शेतक:यांनी काढणीवर आलेले पीक शेतातून आपल्या गोठय़ात ठेवण्यास सुरुवात केले आहे. ज्या शेतक:यांचे काढणीवर आलेल्या हरभरे, गहू, पपई या पिकांचे           मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून चिंता व्यक्त होत आहे. शेतकरी पैशांची जुळवा जुळव करून पीक मोठे करतो परंतु अवकाळी पावसामुळे शेतक:यांचे नुकसान होत असल्याने त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे. रांझणीत रब्बी पिक संकटात रांझणी येथे शेतक:यांकडून शेतशिवाराती शेतमाल, चारा सुरक्षित जागी जसे गोदाम, गोठा तसेच घरात हलवण्यात आला आह़े शेतीमालासह पाळीव पशुंनाही आडोशाच्या ठिकाणी बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े परिसरात मोठय़ा प्रमाणात उसतोड सुरु आह़े त्यामुळे ऊस उत्पादक शेतक:यांपुढेही आता संकट निर्माण झाले आह़े तळोदा तालुक्यात गहू, हरभरा ही रब्बी पिके तयार काढणीसाठी तयार झाली आहेत़ अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्यास त्याचा फटका सर्वाधिक रब्बी पिकांना बसणार आह़े  दरम्यान, याआधी झालेल्या गारपीटीपासून उत्तर महाराष्ट्र बचावला होता़ परंतु आता पुन्हा हवामान खात्याकडून गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े