शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चारा साठवणुकीत कट्टीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मर्यादित जागेमुळे कडबा साठवण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांकडून खरीप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मर्यादित जागेमुळे कडबा साठवण्याची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील कडब्याची कुट्टी करण्यात येत आहे.मागील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अधिक राहिले, त्यात पशुपालकांना अपेक्षेनुसार चारा उपलब्ध झाला. परंतु पाऊस पिके काढणीचा हंगाम संपल्यानंतरही कायम राहिला, अतिवृष्टी व अवकाळीही झाला. त्यामुळे चारा ओला होऊन खराब झाला, परिणामी पशुपालकांच्या समस्या नेहमीपेक्षा अधिक वाढल्या. डिसेंबर महिन्यातच चारा टंचाई निर्माण झाली, या अडचणीतच शेतकऱ्यांनी काही प्रमाणात चारा कडबा वाचवण्याचा प्रयत्न केला.सुरक्षीत राहिलेला कडबा पुन्हा साठवून ठेवण्याची पशुपालक व शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे. प्रत्येक पशपालक व शेतकºयांकडे जागा मर्यादित आहे, शिवाय जागा असली तरी चारा कमीत-कमी जागेत साठवता यावा, यासाठी पशुपालक व शेतकºयांकडून कडब्याची कुट्टी करण्यात येत आहे. लहान शहादे परिसरातील प्रत्येक शेतकºयांकडून याच पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. पुरुषोत्तम पाटील यांच्याकडून ज्वारीच्या कडबा बारीक करण्यात येत आहे. ही कुट्टी साठवितांना कमी जागा लागत आहे.