शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

तळोद्यात पाण्याअभावी उसाचे पिक आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:18 IST

तळोदा तालुक्याची स्थिती : उसाचा दर्जा खालावण्याचा धोका, पावसाअभावी दुष्काळी स्थिती

रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवासह परिसरात मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र आह़े परंतु पाण्याअभावी येथील ऊस संकटात सापडता आह़े पाण्याअभावी पुढील ऊसतोड सुरु होईर्पयत हे पिक जगवावे कसे असा प्रश्न येथील ऊस उत्पादकांना पडला आह़े तळोदा तालुका जिल्ह्यात सर्वाधिक ऊस पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो़ या वर्षीही तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर ऊस लागवड करण्यात आली आह़े परंतु यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने ऊसाची पुरेशी वाढ होऊ शकलेली नाही़ तसेच लघुप्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा नसल्याने कुपनलिकांनाही पाणी नाही़ उलट दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत असल्याने ऊसाला पाणी देणेही शक्य होत नसल्याने उसतोड सुरु होईर्पयत उसाला पाणी द्यावे तरी कसे? असा प्रश्न शेतक:यांना पडला आह़े समजा उसाला पाणी कसेबसे पुरवलेही तरी त्याचे पोषण कसे होणार, उसाचे वजन किती वाढणार, हे प्रश्नही महत्वपूर्ण ठरणार आहेत़ ऊसतोडीत संबंधित कारखाने, खांडसरी उसतोड करताना ऊस पाहूनच त्यास प्राधान्य देत असतात़ ही कल्पना शेतक:यांना असल्याने ब:याच शेतक:यांकडून ऊसाचे पिक चारा म्हणून विक्री करण्यास प्राधान्य दिले जात आह़े जेणेकरुन उसाचे बियाणे, मशागत, खते याचाही खर्च निघाला तरी त्यात समाधान मिळणार आह़े दरम्यान जाणकार शेतक:यांकडून सांगण्यात येते आहे की, दरवर्षी भाद्रपद महिन्यात कुपनलिका, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होत असत़े परंतु यावर्षी रिमङिाम पाऊसच असल्याने जमिनीत पुरेशा पाण्याची सिंचन झालेले नाही़ तसेच लघुप्रकल्प, बंधारे यांच्यातही जलसाठा नसल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही़ त्यामुळे उसासारखे पिकला अजून चार महिने पाणी देणे अवघड होऊ शकते असे सांगण्यात आले आह़े