शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

अतिदुर्गम भागातील द:याखो:यात उतरुन पाण्यासाठी करावी लागतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम द:याखो:याचा भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडीचा पाताईपाडा, कुईसापाडा अरेढी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम द:याखो:याचा भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडीचा पाताईपाडा, कुईसापाडा अरेढी कुबाईपाडा, बोरविहीपाडा, पाटीलपाडा या पाडय़ांवर महिनाभरापासून पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दीड-दोन किलोमीटर भटकंती करीत झ:यातून पाणी गाळून पिण्यासाठी आणावे लागत आहे.केवडीचा कुईसापाडा येथील ग्रामस्थ भटकंती करीत एक किलोमीटर अंतरावरील नाल्याच्या झ:यात तासन्तास थांबून हंडाभर पाणी गोळा झाल्यावर पाणी गाळून पिण्यासाठी आणतात. अरेढीचा बोरविहीपाडा येथे एक हातपंप असून महिनाभरापासून तो बंद असल्याने दोन किलोमीटर अंतरावरून केवडी अरेढी गावाच्या मध्यठिकाणी असलेल्या नाल्यातून पाणी आणावे लागत आहे. अरेढी येथे चार हातपंप असून एप्रिल महिन्यापासून हातपंप आटल्याने दीड किलोमीटर अंतरावरून भटकंती करीत चढउतारच्या दरीत खाली उतरून तयार केलेल्या नाल्यातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. पाटीलपाडा येथे दोन हातपंपाची पाण्याची पातळी एक महिन्यापासून खाली गेल्याने पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत एका नाल्यातून पाणी आणावे लागते. मात्र याठिकाणी पाणी कमी असल्याने या पाडय़ांवरील नागरिकांना दोन किलोमीटर अंतरावर खोगदी नाल्यातील विहीरीवर गुराढोरांना पाणी पाजण्यासाठी तसेच स्वत: आंघोळीसाठी जावे लागत आहे. कुकडीपादरच्या तुरईपाडा येथे दोन्ही हातपंप आटल्याने तीन किलोमीटर अंतरावरून बारीपाडा येथील झ:यातून पाणी आणून तेथेच गुराढोरानांही पाणी पिण्यासाठी आणावे लागते.अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर व त्याअंतर्गत येणारे पाडे हे अतिदुर्गम भागात आहेत. या पाडय़ांवर पाणीपुरवठय़ासाठी असलेले हातपंप पाणी पातळी खोल गेल्याने महिनाभरापासून बंद पडले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना नदी-नाल्यात ङिारे तयार करून पाणी मिळवावे लागत आहे. त्यासाठी एक ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. हा भाग डोंगराळ असल्याने रस्ते नाहीत. परिणामी द:याखो:यात उतरुन चढउताराच्या रस्त्यावरून कसरत करीत पाणी आणावे लागते. तसेच आंघोळही याचठिकाणी करावी लागते. इतक्या लांबवरुन पाणी आणून गुराढोरांना पाणी पाजणे शक्य नसल्याने सोबत पाळीव जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी न्यावे लागते.