शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पडक्या स्लॅबचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 12:19 IST

दुर्लक्ष : बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा:यांची व्यथा

ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे बोरद ता़ तळोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण 22 गावे जोडली गेली आह़े त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर व्हावे अशी मागणी आह़े त्यामुळे साहजीकच कर्मचा:यांना देण्यात येणा:या प्राथमिक सु

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा:यांना देण्यात आलेली निवासस्थाने अतिशय जिर्ण झाले आह़े स्लॅब कोसळण्याचा धोका वर्तविन्यात येत आह़े याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यावरही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कर्मचा:यांकडून करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत़ त्यापैकी बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण 20 गावे जोडण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व येथील कर्मचा:यांचे अनन्यसाधारण महत्व आह़े परंतु या आरोग्य कर्मचा:यांना लागणा:या प्राथमिक सुविधांकडेच प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आता करण्यात येत आह़े कर्मचा:यांच्या निवासस्थानाची दुरावस्था झाली असून स्लॅब कोसळण्याची भिती अनेक कर्मचा:यांना वाटत असत़े परंतु अशाही परिस्थितीत येथील कर्मचारी याच ठिकाणी वास्तव्य करीत आहेत़ मागील कालखंडात जिल्हा परिषदेच्या अनेक अधिका:यांनी या निवासस्थानांना भेटी दिल्या़ परंतु याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े  दरम्यान, बोरद गावाची लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी कर्मचा:यांना दुसरीकडेही घरे उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े तसेच आधीच जेमतेम पगार असल्याने या कर्मचा:यांना दुसरीकडे राहुन घरभाडे भरणेही जड जात असत़े त्यामुळे शासनाकडून देण्यात आलेली हक्काची निवासस्थाने असतानाही अशा प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा:यांची हेडसांड होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत आह़े अशा पडक्या, जिर्ण घरांमध्येच पावसाळ्यातही कर्मचा:यांना मोठा त्रास होत असतो़ पावसाळ्यात स्लॅब गळत असल्याने घरात जागो-जागी भांडी ठेवण्याची वेळ येत असत़े दरम्यान, यामुळे स्लॅब कोसळून एखादी मोठा अपघात झाल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े