शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

प्रादेशिक कलांवत कला समृद्धीचा महत्त्वाचा ‘दुवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:30 IST

संडे स्पेशल मुलाखत सातपुड्यातील भाषा आणि संस्कृती समृद्ध आहे़ कलारुपाने भाषेची मांडणी झाल्यास नंदुरबारात नाट्यकलेचा नवा अध्याय सुरु होईल-दत्ता पाटील

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कआदिवासी संस्कृती ही जगाला ज्ञान देणारी आहे़ भाषासमृद्ध असल्याने येथे कलावंत घडवताना स्थानिक बोलीभाषेचा वापर झाला पाहिजे़ जिभाऊ करंडक स्पर्धा ही या साठी मोठं व्यासपीठ असून येत्या काळात येथील कलावंतांसाठी नाट्यलेखन करुन त्यांना सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी केले़ त्यांच्याशी केलेली ही बातचीत़प्रश्न : नाटकासाठी शुद्ध भाषेचा अट्टाहास योग्य आहे का?उत्तर : नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे़ येथे एकापेक्षा अधिक भाषा आहेत़ हीच गत संपूर्ण खान्देशाची आहे़ भाषेचा हा लहेजा वापरुन अनेकांनी नाट्यस्पर्धेत यशही मिळवले आहे़ शुद्ध मराठी भाषा येत नाही, म्हणून त्यांनी त्यांच्यातला कलावंत किंवा लेखक का थांबवावा, इथल्या मुलांनी खरतंर आपली स्पंदने टिपून ती जगासमोर आपल्या भाषेत मांडणे गरजेचे आहे़ आपले प्रश्न हे कलेच्या माध्यमातून मांडता येतात़ शेतकरी आणि सामान्यांची मुलं त्या समस्या स्थानिक भाषेतून मांडून त्या अधिक ज्वलंतर करु शकतील़ यासाठी शुद्ध भाषा हा काही योग्य पर्याय नाही़प्रश्न : नाट्यलेखन किंवा कलावंतांची नवीन पिढी घडवण्यासाठी काय करायला हवं़ ?उत्तर : नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात १ स्पर्धा सतत १० वर्ष चालणं हेच याचं उत्तर आहे़ स्पर्धा असली की मग मुलांचा त्यात सहभाग वाढतो आणि यातून कलावंत घडवण्यास मदत होते़ प्रायोगिक रंगभूमी ही फक्त काही पुण्या-मुंबईपुरती मर्यादित नाही़ कलेच्या कक्षा ह्या अमर्याद असतात़ यातून त्या येथेपर्यंत पोहोचल्या आहेत़ नव्या कलावंतांनी आपले सामाजिक प्रश्न समजून घेत त्यावर विचार वाढवणे गरजेचं आहे़ सुरुवातच बाहेरच्या विषय घेऊन केल्यास प्रवास खुंटण्याची भिती असते़ नाशिक सारख्या छोट्या शहरातून नाट्यलेखक म्हणून भरारी घेताना मर्यादा होत्या़ परंतू तेथे सुरु झालेल्या स्पर्धांनी खरं बळ मिळालं, लिहिण्याची उर्मी मिळाल्यानेच इथवरचा प्रवास झाला़