शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

गुणवत्ता वाढीसाठी प्रय} करूनही निकालाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 11:49 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणा:या विविध उपक्रम आणि प्रय} देखील तोकडे पडल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा टक्के निकाल कमी लागला आहे. दरम्यान, मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी कायम आहे.  जिल्ह्यातील पहिली ते आठवीची गुणवत्ता राज्यात सर्वात कमी आहे. देश पातळीवरील ‘असर’ या संस्थेच्या सव्र्हेत देखील ती बाब स्पष्ट झाली आहे. गुणवत्ता वाढीसाठी प्रय} होणे आवश्यक असतांना त्या पातळीवर मात्र आलबेल असल्याचेच दिसून येते. याच कारणामुळे दहावीचा निकालाची टक्केवारी तर घसरली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा एकुण 19, 935 विद्यार्थी प्रवीष्ठ झाले होते. त्यापैकी 14,840 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी 20,431 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 16,497 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी टक्केवारी 80.74 टक्के होती. विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणा:यांची संख्या यंदा अवघी 2,770 इतकी आहे. गेल्यावर्षी 3,255 विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. प्रथम श्रेणीत यंदा 7,771 विद्यार्थी आले. गेल्यावर्षी 8,313विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण    झाले. यंदा टक्केवारी घसरण्याचे कारणाबाबत मात्र शिक्षण क्षेत्रात मतभिन्नता आहे. कुणी म्हणते गुणवत्ता घसरली, कुणी नवीन अभ्यासक्रमाकडे बोट दाखवत आहे. तर कुणी शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाला दोष देत आहेत.नुकत्याच लागलेल्या 12 वीच्या निकालात देखील टक्केवारी घसरलेली दिसून आलेली आहे. यामुळे आता    शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि या क्षेत्रात काम करणा:यांनी मंथन करणे आवश्यक आहे. केवळ शाळा काढून आणि तुकडय़ा वाढवून उपयोग नाही. निकालाची टक्केवारी वाढविणे देखील आवश्यक  आहे. दुसरीकडे खरोखर शिक्षणाची गंगा विद्याथ्र्यार्पयत पोहचविणा:या शाळा देखील आहेत. अशा शाळांचा निकाल देखील 100 टक्के लागलेला आहे. या शाळांची जिल्ह्यातील संख्या 14 आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत कमीच आहे. एकुणच घसरलेल्या निकालाच्या टक्केवारीबाबत आता विविध बाजू ऐकण्यास मिळत आहेत. यापुढे आता जिल्ह्याची निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी, गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रय} व्हावे. शाळांनी देखील गुणवत्ता सुधारसाठी प्रय} करावा अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

यंदापासून तोंडी परीक्षेचे मार्क देण्याची पद्धत बंद करण्यात आली. त्यामुळे टक्केवारी घसरल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षार्पयत तोंडी परीक्षेचे मार्क शाळांच्या हातात होते. त्यामुळे  मुलांच्या गुणांमध्ये मोठी वाढ दिसून येत होती. यंदा तोंडी परीक्षेचे मार्क काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे लेखी परिक्षेवरच विद्याथ्र्याना भर देवून त्यावरच गुण मिळवावे लागले आहेत. त्याचा परिणाम यंदा झाल्याचाही एक मतप्रवाह दिसून येत आहे.