शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

देश तोडण्याचा प्रयत्न करणा:यांना जनता धडा शिकवेल: रामदास आठवले

By admin | Updated: July 11, 2017 17:23 IST

शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण

ऑनलाईन लोकमत

शहादा,दि.11 - देशाचे संविधान बलवान असून ते बदलण्याचे सामथ्र्य कोणातही नाही. जो कुणी संविधान व देश तोडण्याची भाषा करेल त्याला जनताच धडा शिकवेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे केले.
शहादा येथे तहसील कार्यालय परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण झाल़े अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.एम़ कलशेट्टी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि.प. सदस्य जयपालसिंह रावल, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, तहसीलदार मनोज खैरनार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा, राजेंद्र गावीत, बापू जगदेव, रमेश मकासरे, काकासाहेब खंबाळकर, डॉ.कांतीलाल टाटिया, शिवसेनचे माजी  जिल्हा प्रमुख अरुण चौधरी आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे दलितांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. आज त्यांनी दाखविलेल्या मार्गाची व विचारांची खरी गरज आहे. प्रत्येक निवडणुकीत जय पराजय होत असतो. मात्र त्यानंतर सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन परिसराचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर निश्चितच विकास होतो. समाजात आज परिवर्तन होत आहे. काही ठिकाणी दलितांवर अत्याचार झाले ते थांबविण्याची गरज आहे. आज देशात शांतता नांदावी यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे. 
आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुतळा परिसरात सुशोभिकरणासाठी आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी जाहीर केले. प्रास्ताविक रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर यांनी केले. आभार अनिल कुंवर यांनी मानले.