शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
4
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
5
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
6
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
7
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
8
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
9
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
11
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
12
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
13
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
14
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
15
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
16
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
17
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
18
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
19
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
20
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

अंनिसतर्फे जोडीदाराची विवेकी निवड कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागामार्फत एक दिवसीय संवादशाळा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागामार्फत एक दिवसीय संवादशाळा घेण्यात आली.लग्नाळू मुले-मुली व पालकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. लग्नाआधी संबंध जोडताना समाजात पारंपरिक पद्धतीने आर्थिक परिस्थिती, नोकरी, शिक्षण या गोष्टींना प्राधान्यक्रम देऊन संबंध जोडले जातात. पण  दोन कुटुंबातील विचार, संस्कार, विवेक या गोष्टींना फारसे महत्व दिले जात नाही व पुढे विवाहानंतर ब:याचदा घटस्फोट, विसंवाद अशा घटना वाढत आहे. समाजात घडणारे हे प्रकार कमी व्हावे यासाठी अंनिसने युवक-युवती व पालक यांना जोडीदाराची विवेकी निवड असा विभाग सुरू केला आहे. येथे झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शक आरती नाईक व सचिन थिटे यांनी लग्न जमवण्याआधी युवक युवतीत कोणते विवेक तपासायला हवे, कोणत्या गोष्टीला जास्त महत्व दिले पाहिजे. हुंडा, मानपानाच्या भव्यतेपेक्षा दोन कुटुंबातील विचारांची अनुकूलता कशी महत्वाची आहे. हँडसम-ब्युटीफुल दिसण्यापेक्षा स्वभाव गुण सुंदर असणे का महत्वाचे अशा विविध विषयांवर  संवाद, पीपीटी, गटचर्चा करून कार्यशाळा झाली. कार्यशाळेसाठी शंभरहून अधिक युवक-युवती आणि पालक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींनी  लग्न जमवण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबी तपासायला हव्यात हे आज ख:या अर्थाने समजले आहे, असे मत व्यक्त केले. सर्व सहभागीना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यशाळेला अंनिसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.अजरुन लालचंदानी, उपाध्यक्ष डॉ.सी.डी. महाजन, शाखाध्यक्ष डॉ.प्रसाद सोनार, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, शांतीलाल शिंदे, खंडू घोडे, फिरोज खान, किर्तीवर्धन तायडे, सूर्यकांत आगळे, वसंत वळवी, चंद्रमणी                बरडे, उपक्रम कार्यवाह दिलीप  बैसाणे, व्यंकटेश शर्मा, धनश्री शिंदे, विश्विजत शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.