शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

जिल्ह्यातील 30 ग्रामपंचायती घेणार स्वच्छता सव्रेक्षणात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सव्रेक्षण 2019 ची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सव्रेक्षण 2019 ची घोषणा करण्यात आली आह़े या उपक्रमात जिल्ह्यातील 30 ग्रामपंचायती सहभाग घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांनी कळवली आह़े राज्यात 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या दरम्यान सव्रेक्षण होणार आह़े यात उत्कृष्ठ ठरणा:या राज्यातील दोन जिल्ह्यांना 2 ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात येणार आह़े यात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली असून 595 पैकी कोणत्याही 30 ग्रामपंचायतींना स्वच्छता सव्रेक्षणाची संधी देण्याचे नियोजन करण्यात आले आह़े या गावांची निवड करण्यासाठी राज्यस्तरावर नियुक्त असलेली समिती जिल्ह्यात येण्याच्या एकदिवस आधी गावांची यादी देणार आह़े त्यानुसार त्या-त्या गावात जाऊन पाहणी होणार आह़े समितीकडून सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडे बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालयांची सुविधा पाहणी, वापरातील शौचालय, त्यांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वापरातील स्वच्छता सुविधा, प्लास्टिक कच:याची स्थिती यासाठी गुण देण्यात येणार आहेत़ या दरम्यान समिती खुली बैठक, मुलाखती, सामूहिक चर्चा करुन प्रतिक्रीया जाणून घेणार आह़े गोपनीय पद्धतीने गावांची निवड होणार असल्याने ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि त्या-त्या गावातील ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आह़े ही समिती जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात येण्याचा अंदाज बांधला जात असून सहभागासाठी इच्छुक असलेल्या गावांमध्ये तयारी सुरु करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ सारिका बारी यांनी दिली आह़े