शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

व्यापारी येत नसल्याने पपई झाडावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच्या फटका पपई उत्पादक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच्या फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला असून व्यापारी पपई तोडण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे झाडावरील फळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे लाखोंमध्ये नुकसान होत आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकºयांना कोरोनाने संकटात आणले आहे.शहादा तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईचे उत्पादन घेतले जाते. पपई हे इतर पिकांपेक्षा वेगळे आहे. शिवाय नाशिवंत असल्याने साठा ही करता येत नाही. यंदा पपईची लागवड उशिराने झाल्याने आता फळ निघण्यास सुरुवात झाली. परंतु तोडणीच्या हंगामात प्रथमता व्यापाºयांनी किमतीबाबत शेतकºयांना वेठीस धरले होते. तो तोडगा निघत नाही तोच पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे वाहन पपई भरण्यासाठी शेतमजूर येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जेमतेम खर्चही निघाला नसतानाच कोरोना धडकल्याने पपई झाडावरच पिकत आहे. जिल्हा बंदीचे कारण पुढे करत पपई खरेदीदार व्यापारी धजावत नाही. त्यामुळे पपईची तोडणीही बंद असून झाडावरच नुकसान होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातून रोज उत्तर प्रदेश व इतर भगत १०० पेक्षा अधिक ट्रक पपई जात असते. परंतु सद्यस्थितीत ट्रान्सपोर्टच बंद झाल्याने एकही पपई व्यापारी जिल्ह्यात यायला तयार नाही. पपई तोडली तरी अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी अनेक विघ्ने येणार असल्याचे कारण पुढे केले जात असून वाहतूकीचा प्र्रश्नही उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकाºयांनी शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर तोडगा काढावा अशी मागणी पपई उत्पादकांनी केली आहे.