शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

व्यापारी येत नसल्याने पपई झाडावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच्या फटका पपई उत्पादक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच्या फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला असून व्यापारी पपई तोडण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे झाडावरील फळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे लाखोंमध्ये नुकसान होत आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकºयांना कोरोनाने संकटात आणले आहे.शहादा तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईचे उत्पादन घेतले जाते. पपई हे इतर पिकांपेक्षा वेगळे आहे. शिवाय नाशिवंत असल्याने साठा ही करता येत नाही. यंदा पपईची लागवड उशिराने झाल्याने आता फळ निघण्यास सुरुवात झाली. परंतु तोडणीच्या हंगामात प्रथमता व्यापाºयांनी किमतीबाबत शेतकºयांना वेठीस धरले होते. तो तोडगा निघत नाही तोच पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे वाहन पपई भरण्यासाठी शेतमजूर येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जेमतेम खर्चही निघाला नसतानाच कोरोना धडकल्याने पपई झाडावरच पिकत आहे. जिल्हा बंदीचे कारण पुढे करत पपई खरेदीदार व्यापारी धजावत नाही. त्यामुळे पपईची तोडणीही बंद असून झाडावरच नुकसान होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातून रोज उत्तर प्रदेश व इतर भगत १०० पेक्षा अधिक ट्रक पपई जात असते. परंतु सद्यस्थितीत ट्रान्सपोर्टच बंद झाल्याने एकही पपई व्यापारी जिल्ह्यात यायला तयार नाही. पपई तोडली तरी अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी अनेक विघ्ने येणार असल्याचे कारण पुढे केले जात असून वाहतूकीचा प्र्रश्नही उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकाºयांनी शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर तोडगा काढावा अशी मागणी पपई उत्पादकांनी केली आहे.