शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
4
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
5
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
6
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
7
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
8
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
9
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
10
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
11
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
12
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
13
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
14
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
15
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
16
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
17
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
19
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
20
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

‘डावणी’च्या प्रादुर्भावाने पपई उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या कालावधीत ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पपईची फुलगळ होत आहे. फळधारणेवर त्याच्या परिणाम होत असल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतक:यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पपई या पिकासाठी उत्पन्न निघेर्पयत मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागतो. यावर्षी शेतक:यांनी 14 रुपयांपासून  ते 25 रुपयार्पयत पपईच्या रोपांची  खरेदी  करून लागवड केली आहे. शिवाय उन्हाच्या तीव्रतेने ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तीन ते चारवेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. त्याला उन्हाच्या संरक्षणापासून क्रॉप कव्हर लावण्यात आले. ते क्रॉप कव्हर प्रती झाड तीन ते चार रुपये खर्च आला. तसेच महागडे रासायनिक खत वेगवेगळ्या कंपन्यांचे स्प्रे त्यात व्हायरस मिलीबगसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सहाजिकच खर्चाचे प्रमाण वाढले. दरवर्षी पपईचा दर कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने दर कमी झाल्यावर शेतक:याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे हे पीक परवडेनासे झाले आहे. पपईचे पीक दरवर्षी वादाच्या भोव:यात सापडते. कधी व्यापा:यांकडून कमी दर दिला जातो तर कधी नैसर्गिक संकट यावर्षी सुरुवातीलाच निसर्गाच्या संकटाने शेतकरी हैराण झाला असून कसेबसे उधारउसनवार पैसे करून पीक घेत आहेत. काही शेतक:यांनी तर कूपनलिका आटल्याने उभे पीक मोडून काढले. ज्या शेतक:यांचे पपईचे पीक  तग धरून उभे आहे त्यावर सध्या ‘रिक्षा’ नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मार्गदर्शनाची गरज आहे. कृषी विभागाने गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे.ज्या शेतक:यांनी एप्रिल महिन्यात पपईची लागवड केली आहे हे ते पीक  सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. त्या पिकाला सध्या ‘डावणी’ रोगाने                पछाडले आहे. यात झाड पिवळे पडणे, झाडाची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार घडत आहेत. पपई पीक हे मुख्यत: पानांच्या छत्रीवरच अवलंबून असते. या पिकात पानांची छत्री गेल्यास झाडच कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात सावली नसल्याने फळांवर उष्णतेचे चटके बसल्याने फळ खराब होऊन आर्थिक नुकसान होते. शिवाय व्यापारीहीही माल घेत नसल्याने शेतक:यांचे नुकसान होते. कृषी विभागाने वेळीच दखल घेऊन समस्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.