शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

वाढत्या तापमानामुळे पपई संकटात

By admin | Updated: March 29, 2017 23:43 IST

भावही घसरला : उत्पादक शेतकºयांकडून विविध उपाययोजना

ब्राह्मणपुरी : दिवसेंदिवस पडत असलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे पपई पीक संकटात सापडले आहे.  आधीच घसरलेल्या दरामुळे यापुढे पपईची लागवड करावी की नाही, अशा प्रश्न पपई उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात पपईची लागवड करण्यात येते. दहा महिन्यांच्या या पिकाला दर चार ते पाच दिवसात पाणी देण्याची आवश्यकता असते. ब्राह्मणपुरी परिसरातील पपई पंजाब, दिल्ली, हरियानासह विविध राज्यात रवाना होते. मात्र यंदा पपई पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात पपईवर व्हायरल येत असल्याने ती खराब  होत आहे. याशिवाय सध्या गेल्या आठवड्यापासून तापमानाने चाळिशी गाठली आहे. बदलत्या वातावरणामुळे पिके धोक्यात आलेली आहे. उन्हामुळे झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ निकामी होत आहे. काही शेतकºयांनी गोणपाट, पांढरे कापड लावून पपईला जगविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातूनही पपईचे पूर्णपणे संरक्षण होत नसल्याचे समोर येत आहे.आजच्या स्थितीत पपई पिकाला पाच ते साडेपाच रुपये प्रती किलोने भाव मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. अशा मन:स्थितीमुळे अनेक शेतकरी थेट पपई पिकावर रोटाव्हेटर फिरवून पपईचे क्षेत्र खाली करीत असल्याचे दिसून येत आहे.     (वार्ताहर)बदलत्या वातावरणाने पपई पीक खराब होत आहे. पपई पिकावर पांढरा व्हायरस येत असल्याने पपई खराब होत आहे. उन्हामुळे पपईच्या झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ खराब होत आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पपई व केळी पिकाच्या नुकसानीची अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संबंधितांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी अपेक्षा.-विजय पाटील,शेतकरी