शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

साहित्यावरील चर्चेसह सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:21 IST

जिल्हा ग्रंथोत्सव : युवकांसाठी स्पर्धा परीक्षेवरील चर्चेसह बालकवी कट्टाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समिती यांच्यावतीने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुस:या दिवशी साहित्य चर्चेसह बालकवी संमेलन आणि युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ रविवारी सायंकाळी याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली होती़स्पर्धा परीक्षा व आजचा विद्यार्थी शहरातील नेहरु चौकातील नियोजित तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर ग्रंथोत्सवाच्या दुस:या दिवशीच्या पहिल्या सत्रात स्पर्धा परीक्षा आणि आजचा विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान झाल़े यात धुळे येथील युनिक अॅकडमीचे मार्गदर्शन राहुल पाटील यांनी विद्याथ्र्यासोबत संवाद साधला़ यात त्यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा खरोखर जीवन बदलण्याची प्रक्रिया असून तरुणांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शालेय काळापासून तयारी करण्याची गरज आह़े वर्तमान, भूत आणि भविष्यकाळावर अधिराज्य गाजवण्याची क्षमता तरुणांमध्ये असत़े म्हणून तरुणांनी स्वपAानांना ध्येय मानून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणे आवश्यक आह़े विद्याथ्र्यानी सातत्याने निदान 6 ते 10 तास अभ्यास करणे महत्त्वाचे आह़े यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मिनाक्षी गिरी,  समाजकल्याण अधिकारी राकेश महाजन, सहायक प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई, प्रविण पाटील आदी मान्यवर उपस्थित होत़े सूत्रसंचालन धनराज पाटील यांनी तर आभार मनोज शेवाळे यांनी मानल़े बालकवी संमेलन रंगलेग्रंथोत्सवात विद्याथ्र्यासाठी यंदाही बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होत़े यात विविध शाळेतील 136 विद्याथ्र्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ बालकवींच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे याठिकाणी त्यांच्या तोंडून कविता ऐकण्यासाठी पालकांसह शहरातील नागरिकांनीही उपस्थिती दिल्याने सभामंडप हाऊसफुल्ल झाला होता़ संमेलनाच्या अध्यक्षा डॉ़ सविता पटेल होत्या़ त्यांनी काव्य हे जीवन फुलवण्याचे कार्य करते हे सांगतानाच उदयोन्मुख बाल कवींना सूचना दिल्या़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर भावसार, विजय पाटील, सिमा मोडक, रमेश महाले उपस्थित होत़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश शिंदे यांनी तर आभार वर्षा टेंभे यांनी मानल़े दहा बालकवींना विविध ग्रंथ भेट म्हणून देण्यात आल़े गीतगायनाची रंगत रविवारी सायंकाळी ग्रंथोत्सवात संगीत रजनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आह़े यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी गितांचे सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्रकुमार गावीत, अभिजीत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ पितांबर सरोदे उपस्थित होत़े सूत्रसंचालन श्रीराम दाऊतखाने यांनी तर आभार भिमसिंग वळवी यांनी मानल़े पुस्तकांची खरेदी रविवारी उद्घाटन झालेल्या या उत्सवात प्रमुख आकर्षण असलेल्या पुस्तकांच्या स्टॉल्सवर मोठय़ा संख्येने नागरिक भेट देत होत़े सोमवारी दिवसभरही गर्दी कायम होती़ विविध लेखकांची अनुवादित व आत्मचरित्रपर पुस्तकांना पसंती दिली गेली़