शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

दोन हजारपैकी फक्त २० शाळांनी केले स्वयंपूर्ण मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

शैक्षणिक, भौतिक व संस्थात्मक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या शिक्षण विभागामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून शाळा सिद्धी हा उपक्रम राबविला जात आहे. ...

शैक्षणिक, भौतिक व संस्थात्मक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या शिक्षण विभागामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून शाळा सिद्धी हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाच्या म्हणजे २०२० - २१ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोन हजार सात शाळांपैको केवळ २० शाळांनी हा उपक्रम पूर्ण केला आहे. ५९ शाळांची माहिती विकसित असल्याचे पत्रात नमूद केले आहे. तर एक हजार ९५९ शाळांनी हा उपक्रमच हाती घेतला नसल्याचे शिक्षण विभागाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. वास्तविक केंद्र शासनाच्या शाळा सिद्धी उपक्रमाअंतर्गत संबंधित शाळांची गुणवत्ता, संस्थात्मक, भौतिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यातून निश्चितच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होत असते. परंतु संपूर्ण जिल्ह्यात केवळ चार टक्के शाळांनी हे कार्य पूर्ण केले आहे. उर्वरित शाळांनी उदासीन धोरण घेतल्याचे चित्र आहे.

अक्कलकुवा तालुक्यात १२ शाळांनी, नवापूर पाच शाळा, नंदुरबार, धडगाव तालुक्यात प्रत्येकी दोन शाळा, तर शहादा व तळोदा तालुक्यातील एकाही शाळेने हा उपक्रम पूर्ण केलेला नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी पाठवलेल्या पत्रात दिली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी तातडीने माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.