शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

केंद्र व राज्यातील सरकार मजूर, कष्टकरी व शेतक:यांचे विरोधक- भाकप अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केंद्र सरकारने प्रसार माध्यमांवर अघोषित संचारबंदी लावली असून केंद्र आणि राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी, शेतमजूर आणि कष्टक:यांच्या विरोधातील असल्याचा आरोप अतुलकुमार अंजान यांनी केला़ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 23 वे राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवारपासून शहादा येथे सुरू झाल़े मिराप्रताप लॉन्स येथे 11 मार्चर्पयत होणा:या या अधिवेशनासाठी राज्यभरातून भाकपाचे 400 ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : केंद्र सरकारने प्रसार माध्यमांवर अघोषित संचारबंदी लावली असून केंद्र आणि राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी, शेतमजूर आणि कष्टक:यांच्या विरोधातील असल्याचा आरोप अतुलकुमार अंजान यांनी केला़ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 23 वे राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवारपासून शहादा येथे सुरू झाल़े मिराप्रताप लॉन्स येथे 11 मार्चर्पयत होणा:या या अधिवेशनासाठी राज्यभरातून भाकपाचे 400 प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत़ शहरातील जनता चौकात सभेपासून या अधिवेशनाची सुरूवात करण्यात आली़ भाकपाचे जिल्हा सचिव माणिक सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या सभेस राष्ट्रीय नेते अतुलकुमार अंजान, भालचंद्र कांगो, तुकाराम भस्मे, राजू देसले, श्याम काळे, उमाबाई पानसरे, शिवकुमार गणवीर, शमिम फैजी, प्रफुल्ल सेनगुप्ता, सुकुमार दामले, प्रा़ राम बाहेती, मिलींद रानडे, विश्वास उरगी, नामदेव गावडे, अॅड़ मनोहर टाकसाळ, प्रकाश रेड्डी, नामदेव चव्हाण, स्मिता पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े पुढे बोलताना अतुलकुमार अंजान म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी लोकांना स्वपAे दाखवून सत्ता मिळवली़ आह़े मोदींच्या राज्यात महागाई कमी होण्याऐवजी वाढली आह़े तरूणांना रोजगार मिळालेला नाही, नोटबंदीमुळे लाखो उद्योग बंद पडले, व्यापार कमी झाला, प्रत्येक अध्र्या तासात शेतकरी आत्महत्या करीत आह़े ग्रामीण भागात शेतकरी तर शहरात सामान्य माणूस लुटला जात आह़े देशात सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक हिंसेचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला़ सिंचनाच्या नावावर मागील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने 71 हजार कोटींची लूट केल्याचे अंजान यांनी सांगितल़े भालचंद्र कांगो यांनीही यावेळी राज्यातील व केंद्रातील सरकारवर तोफ डागत हे सरकार गरीबांचे नसून श्रीमंतांचे असल्याचे सांगितल़े शेतक:यांच्या मालाला भाव नाही़ कजर्माफी नाही़ सरकारने निवडणूकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत़ राज्यातील सरकार शेतक:यांवर अन्याय करणारे आणि आदिवासी दलितविरोधी आह़े गौरी लंकेश, गोविंद पानसरे, डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्याचा कोणताही प्रयत्न सरकारने केले नाही़ याउलट हे सरकार सत्तेचा दुरूपयोग करत आह़े गरीबांना शिक्षणाचा, आरोग्याचा व रोजगाराचा हक्क मिळण्यासाठी भाकप प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितल़े सूत्रसंचालन ईश्वर पाटील व मोहन शेवाळे यांनी केल़े यशस्वीतेसाठी संगीता सूर्यवंशी, द्वारकाबाई गांगुर्डे, दंगल सोनवणे, बुधा पवार हे परिश्रम घेत आहेत़