शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

सोयाबीन उगवण क्षमतेबाबत दोनच तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस बियाण्याचा प्रश्न समोर आला आहे़ परंतु नंदुरबार जिल्ह्यात याउलट स्थिती असून केवळ दोन शेतकऱ्यांनी बियाणे उगवणीबाबत तालुकास्तरावर तक्रार दिली होती़ या तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे़शहादा तालुक्यातील एक आणि अक्कलकुवा तालुक्याच्या एका शेतकºयाने सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर रोपच उगवले नसल्याची तक्रार तालुका कृषी विभागस्तरावर केली होती़ या तक्रारीनुसार बियाणे कंपन्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी त्या परस्पर बदलून देत शेतकºयांचे समाधान करुन दिले आहे़ सोयाबीन बियाण्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागाला सक्तीचे आदेश देत बियाणे तपासणी करुन घेण्याचे सूचित केले आहे़ त्यानुसार गुणनियंत्रण अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय पथके बियाणे तपासणी करत आहेत़ दोन तक्रारी वगळता जिल्ह्यात एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे़ दरम्यान सोयाबीन बियाण्याची योग्य प्रकारे वाहतूक न करणे, साठा करुन ठेवताना अयोग्य जागा तसेच शेतकºयांकडून ओल नसलेल्या जमिनीत पेरणी यामुळे अडचणी येत असाव्यात असा अंदाज कृषी तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे़ जिल्ह्यात महाबीजसह पाच खाजगी कंपन्या सोयाबीन बियाण्याचा दरवर्षी पुरवठा करतात़

जिल्ह्यात यंदा २७ हजार २४१ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे़ यातून आजअखेरीस १७ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़ जिल्ह्यात प्रतीहेक्टर ७५ किलो सोयाबीन बियाणे लागते़ यामुळे कृषी विभागाने १५ हजार ७५० क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवक करुन घेतली आहे़