शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

केवळ साडेनऊ हजार शेतक:यांनी केला ‘विमा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दिवस मुदतवाढ मिळाल्यालेल्या पिक विमा योजनेत नव्याने केवळ 3 हजार शेतक:यांची भर पडली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन दिवस मुदतवाढ मिळाल्यालेल्या पिक विमा योजनेत नव्याने केवळ 3 हजार शेतक:यांची भर पडली आह़े यातून जिल्ह्यात अंतिम मुदतीर्पयत 9 हजार शेतक:यांनी विमा करुन घेतला असून 10 हजार हेक्टर क्षेत्राला विम्याचे कवच मिळाले आह़े    जिल्ह्यात गत पाच वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग  घेऊनही शेतक:यांना भरपाई मिळत नव्हती़ मोजक्याच शेतक:यांना भरपाई देण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती़ सलग दोन वर्षे तीव्र दुष्काळ निर्माण होऊनही शेतक:यांना भरपाई न मिळाल्याने रोष व्यक्त करण्यात येत होता़ यातून यंदा पीक विमा करावा किंवा कसे याबाबत शेतकरी विचाराधीन होत़े 30 जुलै अंतिम मुदत असल्याने शेतक:यांनी पीक विमा करण्याचे वारंवार कृषी विभागाकडून सांगण्यात येत होत़े परंतू भरपाईच मिळत नसल्याने शेतक:यांनी योजनेत सहभागी होण्याबाबत अनुकुलता दर्शवलेली नसल्याने विमाधारक शेतक:यांची संख्या ही केवळ 9 हजारांर्पयत मर्यादित राहिली आह़े यातील प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे जिल्ह्यातील शेतक:यांना कजर्वितरण करणा:या राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेच्या कजर्दारांपेक्षा बिगर कजर्दारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आह़े 

नंदुरबार जिल्ह्यात 2019-20 या वर्षात 30 जुलैर्पयत 2 हजार 694 कजर्दार तर 3 हजार 784 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिकविमा करवून घेतला होता़ एकूण 6 हजार 482 शेतक:यांनी 1 कोटी 19 लाख 80 हजार 328 रुपयांचा भरणा केला होता़ यातून केवळ 7 हजार 46़46 हेक्टर क्षेत्र संरक्षित होत़े शासनाने तातडीने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर योजनेत शेतक:यांची संख्या वाढणार अशी अपेक्षा व्यक्त होत होती़ यात केवळ 3 हजार 313 ेशेतकरी नव्याने जोडले गेले आहेत़ मुदतवाढीनंतर जाहिर झालेल्या आकडेवारीनुसार नंदुरबार जिल्ह्यात 4 हजार 411 कजर्दार तर 5 हजार 385 बिगर कजर्दार शेतक:यांनी खरीप पिकांचा विमा करुन घेतला आह़े एकूण 9 हजार 796 शेतक:यांकडून 1 कोटी 67 लाख 38 हजार 520 रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा झाली आह़े यातून 10 हजार 306 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आह़े यात शासनाने 8 कोटी 12 लाख 53 हजार रुपये अनुदान देत विमा कंपनीकडे 36 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा केल्याची माहिती आह़े 

एकीकडे विमाधारक शेतक:यांची संख्या आणि संरक्षित विमा क्षेत्र मर्यादित असताना दुसरीकडे जिल्ह्यातील निर्धारित क्षेत्रापैकी 92 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ एकूण 2 लाख 57 हजार 870 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात नंदुरबार 55 हजार 977, नवापुर 52 हजार 946, शहादा 69 हजार 107, तळोदा 20 हजार 779, धडगाव 18 हजार 555 तर अक्कलकुवा तालुक्यात 40 हजार 515 हेक्टर क्षेत्रात पिकपेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रात पिकांचे क्षेत्र विस्तारले असल्याने त्या तुलनेत केवळ 10 हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाल्याने अनेक प्रश्न समोर येत आह़े बँकांकडून कर्ज वितरणावेळी विमा करण्यासाठी जागृती न झाल्याने तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज वाटपात दिरंगाई केल्यानेही विमाधारकांची संख्या वाढलेली नसल्याचे सांगण्यात येत आह़े शेतक:यांनी यंदा बँकांकडून कर्ज घेताना विमा नसलेल्या पिकाच्या नावाने कर्ज घेतल्याचे बॅंकाचे म्हणणे आह़े जिल्ह्यात अद्यापही राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वितरण प्रणाली संथ गतीने सुरु असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े यातून 32 टक्के शेतक:यांना बँकांनी कर्ज दिल्याची माहिती आह़े