शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

कृषी विज्ञान केंद्रात जागतिक जलदिनानिमित्त ऑनलाईन चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

चर्चासत्रप्रसंगी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र डॉ. सुमंत पांडे यांनी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे किती महत्त्व आहे, पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात ...

चर्चासत्रप्रसंगी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र डॉ. सुमंत पांडे यांनी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे किती महत्त्व आहे, पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता आपण सर्वांनी जागरूक राहून पाण्याविषयी आपल्या घरी, गावात, परिसरात, पाण्याच्या संवर्धनासाठी कार्यरत असले पाहिजे असा आग्रह धरला. जलसाक्षरता केंद्र संचालक आनंद पुसावळे यांनी आपल्या मार्गदर्शनात जलसाक्षरतेचे महत्त्व सांगून समाजाच्या विविध स्तरातील लोकांपर्यंत जलसाक्षरता पोहोचविण्याची गरज प्रतिपादित केली, प्रत्येक गावाने आपल्या गावाचा पाण्याचा ताळेबंद ठेवला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कृषी अभियांत्रिकी राहुरी विभागप्रमुख विभाग, डॉ. एस. डी. गोरंटीवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, पाण्याचा कार्यक्षम वापर कशा पद्धतीने करता येईल याची जाणीव वापरकर्त्यामध्ये रुजविणे गरजेचे आहे. विभागीय विस्तार धुळे केंद्रप्रमुख डॉ. मुरलीधर महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येची वाढती अन्नाची गरज लक्षात घेता शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असल्याचे म्हणाले.

चर्चासत्र समारोप प्रसंगी १६ ते २३ मार्च दरम्यान जलसाक्षरता तालुका धडगाव समितीतर्फे जलसाक्षरता सप्ताह आयोजित करण्यात आले होते. या जलसाक्षरता सप्ताहातील विविध वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती देताना प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी सातपुड्यातील जलदूतांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. आगामी काळात जलसाक्षरता ही एक मोहीम म्हणून राबविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले. या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये शेतकरी, पाटबंधारे विभागातील जलकर्मी, तसेच मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.