शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ऑनलाईन अर्ज भरणा:या शेतक:यांची फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 11:14 IST

शासनाने लक्ष देण्याची अपेक्षा : इंटरनेट सेवेतील व्यत्ययाने चिंता

ठळक मुद्दे अर्ज भरण्यासाठी शेतक:यांच्या फे:या अर्ज भरण्यासाठी तळोदा येथील विविध केंद्रांसह गावागावातील संग्राम केंद्रांवर जाणा:या शेतक:यांचा अर्ज पहिल्या प्रयत्नात भरलाच जात नसल्याने अडचणी येत आहेत़ शेतकरी दोन ते तीन फे:या मारल्यानंतरच अर्ज भरणा होत आह़े बोर

 लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सहभाग घेणा:या शेतक:यांचीऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रचंड फिरफिर होत आह़े वारंवार बंद पडणा:या इंटरनेट सेवेमुळे शेतक:यांचे हाल सुरू आहेत़ याकडे शासनाने लक्ष देण्याची अपेक्षा आह़े शेतक:यांना कजर्मुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर सन्मान योजनेंतर्गत 15 सप्टेंबर्पयत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत़ हा अर्जभरताना आधार कार्ड, पीक कजर्दाराचे कर्ज क्रमांक, पॅन कार्ड या सर्व पुराव्यांची पूर्तता केल्यानंतर नोंदणी करण्यात येत आह़े नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यातमात्र शेतक:यांना अडचणी येत आहेत़ महा-ई-सेवा केंद्र, संग्राम आणि आपले सरकार केंद्रात अर्ज भरणा होण्यास वेळ लागत आह़े एकच अर्ज सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडीत होणे, इंटरनेट सेवा बंद होण्याचे प्रकार होत आहेत़ यामुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहेत़ अद्याप तळोदा तालुक्यातील अनेक शेतक:यांचे अर्ज भरणाकरण्याचे कामकाज अपूर्ण आह़े त्यात सुधारणा न झाल्यास मुदतीत अर्ज भरणा होणार नाही अशी भिती शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यातील मोडआणि बोरद या ठिकाणी परिसरातील गावांमधून शेतकरी येत आहेत़ मोड येथे नुकतेच 14 व्या वित्त आयोगातून सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आह़े याठिकाणीसुसज्ज अशी यंत्रणा असली, तरी बंद पडणा:या इंटरनेट सेवेमुळे ही यंत्रणा कुचकामी ठरत आह़े यामुळे शासनाने सुरू असलेल्या या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देण्याचीमागणी करण्यात आली आह़े