शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कांदा लागवड केली पण विहिरीत पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST

श्रावणातील पावसाचे दिवस संपले असून, ज्या महिन्यात पावसाचे सातत्य हवे त्या महिन्यात कडाक्याचे ऊन चटका देत आहे. पावसाळ्याचा खरा ...

श्रावणातील पावसाचे दिवस संपले असून, ज्या महिन्यात पावसाचे सातत्य हवे त्या महिन्यात कडाक्याचे ऊन चटका देत आहे. पावसाळ्याचा खरा कालखंड ८० टक्के संपला आहे. या तीन महिन्यात दमदार पाऊसच नाही आला. तो जेमतेम पेरण्या होऊन पिके जगवण्यासाठी दमदार पाऊस नसल्याने पिकाची स्थितीही नाजूकच आहे. त्यातच जोरदार पाऊस नसल्याने नदी-नाले आजही काेरड्या स्थितीत आहेत. परिणामी परिसरातील बहुतेक विहिरींना पुरेसा पाणीसाठा नाही. काही १० ते १५ वाफे भरीत आहेत. काही दिवसातून एक ते दीड तासापर्यंत विहिरी भरणा करीत आहेत. एक-दोन, ओढा पाऊस येवून विहिरींना पाणी येईल या आशेने तयार असणाऱ्या कांद्याच्या रोपांची लागवड केली गेली. अनेकांची रोपे लागवडीवर येवून वाया जात आहेत. एकीकडे विहिरीत पाणी नाही तर दुसरीकडे वरून राजाने पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.