शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पाण्याअभावी कांदा पिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:05 IST

तळोदा तालुका : ठिबक सिंचनावर कांद्याची लागवड, कांदा उत्पादक चिंतेत

रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा तसेच लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावली आह़े त्यामुळे येथील इतर रब्बी पिकांसह कांदा पिक धोक्यात आलेले दिसून येत आह़ेपरिसरात ठिबक सिंचनावर कांदा पिकाची लागवड करण्यात येत आह़े  यंदा जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच दिवसेंदिवस जिल्ह्यात पाण्याची पातळी खोल जात आह़े त्यामुळे साहजिकच पिकांसाठी पाण्याची व्यवस्था करणे शेतक:यांना जड जात असल्याचे दिसून येत आह़े पाण्याअभावी पिक जगविणे शेतक:यांना अवघड जात आह़े तळोद्यात शेतक:यांकडून शेताचा उतार बघून लागवडीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळण्यात येत आह़े त्यानंतर वाफ्यांना जेमतेम पाणी देण्यात येत आह़े त्यानंतर एका वाफ्यावर दोन समांतर ठिबक पसरवून त्याव्दारे कांदा पिकाला पाणी देण्यात येत आह़े विहिरी गेल्या खोलतालुक्यातील खेडोपाडी असलेल्या विहिरींची पाणी पातळी खालावली आह़े अनेक विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत़ त्यामुळे सर्वच जलस्त्रोत आटले असल्याने कांदासह इतर रब्बी पिकांना पाणी देताना शेतक:यांना जड जात आह़े विहिरी खोल गेल्या असल्याने अनेक शेतक:यांकडून विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आह़े परंतु तरीदेखील पाणी लागत नसल्याने विहिर खोलीकरणाचाही पैसा वाया जात असल्याचे परिसरातील शेतक:यांकडूनसांगण्यात येत आह़े गेल्या खरिप हंगामातदेखील पाण्याअभावी कांदा पिक धोक्यात आले होत़े मात्र त्यानंतर जेमतेम उत्पादित कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने शेतक:यांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले होत़े आता पुन्हा रब्बी हंगामातदेखील पाण्याच्या टंचाईमुळे कांदा पिकाला धोका निर्माण झाला आह़े तरीदेखील काही शेतक:यांकडून यावर मात करुन ठिबक सिंचनाव्दारे कांदा पिकला पाणी देण्यात येत आह़े