शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

पाण्याअभावी कांदा पिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:05 IST

तळोदा तालुका : ठिबक सिंचनावर कांद्याची लागवड, कांदा उत्पादक चिंतेत

रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा तसेच लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावली आह़े त्यामुळे येथील इतर रब्बी पिकांसह कांदा पिक धोक्यात आलेले दिसून येत आह़ेपरिसरात ठिबक सिंचनावर कांदा पिकाची लागवड करण्यात येत आह़े  यंदा जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच दिवसेंदिवस जिल्ह्यात पाण्याची पातळी खोल जात आह़े त्यामुळे साहजिकच पिकांसाठी पाण्याची व्यवस्था करणे शेतक:यांना जड जात असल्याचे दिसून येत आह़े पाण्याअभावी पिक जगविणे शेतक:यांना अवघड जात आह़े तळोद्यात शेतक:यांकडून शेताचा उतार बघून लागवडीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळण्यात येत आह़े त्यानंतर वाफ्यांना जेमतेम पाणी देण्यात येत आह़े त्यानंतर एका वाफ्यावर दोन समांतर ठिबक पसरवून त्याव्दारे कांदा पिकाला पाणी देण्यात येत आह़े विहिरी गेल्या खोलतालुक्यातील खेडोपाडी असलेल्या विहिरींची पाणी पातळी खालावली आह़े अनेक विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत़ त्यामुळे सर्वच जलस्त्रोत आटले असल्याने कांदासह इतर रब्बी पिकांना पाणी देताना शेतक:यांना जड जात आह़े विहिरी खोल गेल्या असल्याने अनेक शेतक:यांकडून विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आह़े परंतु तरीदेखील पाणी लागत नसल्याने विहिर खोलीकरणाचाही पैसा वाया जात असल्याचे परिसरातील शेतक:यांकडूनसांगण्यात येत आह़े गेल्या खरिप हंगामातदेखील पाण्याअभावी कांदा पिक धोक्यात आले होत़े मात्र त्यानंतर जेमतेम उत्पादित कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने शेतक:यांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले होत़े आता पुन्हा रब्बी हंगामातदेखील पाण्याच्या टंचाईमुळे कांदा पिकाला धोका निर्माण झाला आह़े तरीदेखील काही शेतक:यांकडून यावर मात करुन ठिबक सिंचनाव्दारे कांदा पिकला पाणी देण्यात येत आह़े