शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघाताचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:15 IST

जिल्ह्याची स्थिती : पाच वर्षात गमावले ९०१ जणांनी प्राण, ७७४ प्राणांकित अपघात

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सन २०१४ ते एप्रिल २०१९ पर्यंतच्या साधारणत: पाच वर्षांच्या कालावाधीत एकूण झालेल्या ७७४ प्राणांकीत (फेटल) अपघातात एकूण ९०१ जणांचा बळी गेला आहे़ तर जिल्ह्यातील एकूण अपघातांची संख्या पाच वर्षात २ हजार ८०३ वर जाऊन पोहचली आहे़ दर तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघातातील जखमी असल्याची माहिती आहे़गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे़ यात, किरकोळ अपघातांसह प्राणांकीत अपघातांचाही मोेठ्या प्रमाणात समावेश आहे़ वारंवार अपघात होत असल्याने याबाबत प्रशासनाकडून तत्काळ उपाय योजना करणे आवश्यक ठरणार आहे़ वाढते अपघात आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़२०१४ साली जिल्ह्यात एकूण ६०५ अपघातांची नोंद करण्यात आली़ यात १२८ प्राणांकित अपघतांचा समावेश असून यात एकूण १५२ जणांना मृत्यू झाला़ २०१५ साली ५८७ अपघात झालेत़ यात १४३ प्राणांकित अपघातात १७५ जणांना मृत्यू झाला़ २०१६ या वर्षी ६२३ अपघात झालेत़ यात एकूण १५४ प्राणांकित अपघाताचा समावेश असून यात, १७९ जणांचा बळी गेला़२०१७ साली ५२७ अपघातांची नोंद करण्यात आली असून यात १२८ प्राणांकित अपघात आहेत़ त्यात, १४६ जणांना आपला प्राण गमवावा लागला़ २०१८ या वर्षी एकूण ३३७ अपघातात सर्वाधिक म्हणजे १६२ प्राणांकित अपघात झाले़ यात १७७ जणांना मृत्यू झाला़ तर एप्रिल २०१९ पर्यंत जिल्ह्यात एकूण १२४ अपघात झाले असून यात ५९ प्राणांकित अपघतांचा समावेश आहे़ तर ७२ जणांना यात बळी गेला आहे़ रस्त्यांची दैनिय स्थिती, वाहनांचा वाढता बेशिस्त वापर, अवजड वाहनांची समस्या तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे झालेले तिनतेरा यामुळे गेल्या पाच वर्षात अपघातांचा आलेख पाहिला असता यात वाढ झालेली दिसून येत आहे़ शेकडो जण जखमीही झालेत आहेत़ गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात कमालीची बेशिस्त वाहतूक वाढली आहे़ याचा परिणाम म्हणून अपघातांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे़ शहरी भागासह ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर खड्डे तसेच साईडपट्टयांची समस्या जाणवत आहे़त्यामुळे सध्याची रस्त्यांची स्थितीही या अपघातास कारण की.. अशीच दिसून येत आहे़ दरम्यान, अनेक ठिकाणचे निमुळते रस्ते, धाकेदायक वळणे आदी ठिकाणी अपघातांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून येत आहे़ जिल्ह्यातील पुलांची स्थितीदेखील अत्यंत दैनिय झाली आहे़ त्यामुळे अशा पुलांचे सर्वेक्षण करुन प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे़ याबाबत आॅडीट होणे अपेक्षीत आहे़