शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

जुन्या विहिरी पडल्या अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणा:या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी भूजल व जमिनीवरील पाणीसाठे सक्षम असणे गरजेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणा:या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी भूजल व जमिनीवरील पाणीसाठे सक्षम असणे गरजेचे आहे. विहिरी ह्या भूजल पातळीसह जमिनीवरील पाणीसाठे वाढविण्यासाठी महत्त्वाच्या ठरत असतात. त्यासाठी जुन्या विहिरींची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे जलकार्यकत्र्यामार्फत सांगण्यात येत आहे.आधुनिकतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे व पाणीसाठय़ाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारचे प्रय} होताना दिसत नाही. आपापल्या सुविधांसाठी प्लॉट व फ्लॅट तेथे कुपनलिका केल्या जात आहे. परंतु याच कुपनलिकांच्या पुनर्भरणासाठी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’  यंत्रणा बसविल्याच जात नाही. जमिनीतील पाणी पातळी केवळ पावसाद्वारेच भरली जाते. जमिनीतील पाणी वापरणा:यांच्या तुलनेत रेन वॉटर हाव्र्हेस्टिंगचे प्रमाण अगदी नगण्य असल्यामुळे पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’मुळे केवळ भूजल पातळीच वाढ होऊ शकते. वाढत्या  तामपानामुळे भूूजलसह भूतळावरील पाणी पातळीतही वाढ होणे काळाची गरज आहे. या दोन्ही प्रकारच्या जलसाठय़ाच्या वाढीसाठी विहिरीच अधिक उपयुक्त ठरणार  आहे. नंदुरबार जिह्यात जलसाठे वाढीसाठी मृद व जल संधारणाचे  तलाव, पाझर तलावांसह अन्य विविध कामे व योजनांच्या माध्यमातून प्रय} केले जात आहे. परंतु ही कामे भवितव्याचे उद्दिष्ट साध्य करु शकत नसल्याचे देखील जलतज्ज्ञ, कार्यकत्र्याकडून सांगण्यात येत आहे. या कामांसोबतच विहिरींचे  प्रमाण वाढणे देखील तितकेच गरजेचे आहे. परंतु नव्या विहिरींची कामे खर्चिक व वेळखाऊ ठरते. त्यासाठी परिसरातील वापरात नसलेल्या व दुर्लक्षित विहिरींची दुरुस्ती झाल्यास खर्चापाठोपाठ वेळचाही बचत करता येणार आहे, शिवाय अपेक्षित उद्दिष्ट देखील साध्य होईल.