शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

नंदुरबार जिल्ह्यात 10 हजार घरांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:42 IST

प्रधानमंत्री आवास योजना : गावनिहाय लक्षांक निर्धारित करण्याचे आदेश

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून यंदा जिल्ह्यात 10 हजार घरकुलांचे उद्दिष्टय़ देण्यात  आले असून, संबंधित पंचायत समित्यांना गावनिहाय लक्षांक निर्धारित करून कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आले आहे. दरम्यान गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी घरकुलांची संख्या वाढविण्यात आल्याने ग्रामीण लाभार्थ्ीनी समाधान व्यक्त केले        आहे.अनुसूचित जाती-जमातींबरोबरच दारिद्रय़ रेषेखालील इतर गरीब गरजू घटकांना केंद्र शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ गेल्या 35 ते 40 वर्षापासून देण्यात येत आहे. या योजनेतून साधारण एक लाख 20 हजार रुपयांचे घरकुल संबंधीत लाभार्थीना त्यांच्या स्वत:च्या जागेवर बांधून देण्यात येत असते. केंद्र शासनाच्या या घरकुलासाठी लाभाथ्र्यानी साधारण अडीच हजार रुपयानचा हिस्सा टाकायचा असतो. सदर योजनेमुळे गरीबाला स्वत:चे हक्काचे घरकुल मिळत असते. यंदाही केंद्रशासनातर्फे नंदुरबार जिल्ह्यासाठी साधारण 10 हजार 348 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात अक्कलकुव्यासाठी दोन हजार 311, धडगावसाठी दोन हजार 178,  शहादासाठी एक हजार 859, नवापूरकरीता एक हजार 878, तळोद्याला एक हजार 44 व नंदुरबारसाठी 776 याप्रमाणे तालुक्यानुसार लक्षांक देण्यात आला आहे. सर्वात जास्त अक्कलकुवा तर त्याखालोखाल धडगाव तालुक्याला दिले आहे. हे दोन्ही तालुके पूर्णत: आदिवासी तालुके असल्यामुळे त्यांना जास्त उद्दिष्ट दिल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित पंचायत समितीच्या प्रशासनाने गाव नुसार घरकुलांची संख्या निर्धारित करून पुढील कार्यवाहीसाठी तातडीने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचनादेखील जिल्हा परिषद प्रशासनाने गटविकास अधिका:यांना दिले आहे. या शिवाय लाभाथ्र्याचे घरकुल मंजूर झाल्याबरोबर त्यांच्याकडून वर्षभरात घरकुल तयार करून घेण्याच्या सूचना देखील पंचायत समिती प्रशासनास देण्यात आल्या आहेत, असे असले तरी लाभार्थ्ीनी आपापले घरकूल पूर्ण करण्यासाठी ठोस प्रय} करण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शासनाने घरकुलांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्यामुळे आदिवासी लाभार्थ्ीनी समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या उद्दिष्टानंतर अनुसूचित जमातीसाठी दहा हजार 39, अनुसूचित जातीसाठी 41 व इतर दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांकरीता 267 असे नियोजन करण्यात आले आहे.