शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
2
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
3
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
4
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
5
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
6
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
7
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधि; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
8
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
9
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
10
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
11
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
12
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
13
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
14
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
15
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
16
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
17
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
18
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
19
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
20
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई

दीड हजार मालमत्ताधारकांच्या हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:55 IST

तळोदा पालिका : वाढीव घरपट्टी विरोधात आलेल्या हरकतींवर उद्या सुनावणी

तळोदा : वाढीव घरपट्टी विरोधात येथील पालिकेत साधारण एक हजार 500 मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या आहेत. यात सर्वाधिक प्रमाण नवीन वसाहतीतील रहिवाशांचे आहे. दरम्यान या हरकतींवर समितीकडून 27 व 28 रोजी सुनावणी होणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. तळोदा नगरपालिकेत साधारण सहा हजार 200 मालमत्ताधारक आहेत. यात नवीन एक हजार 200 मालमत्ताधारकांची वाढ झालेली आहे. साधारण 200 अतिक्रमण धारकदेखील आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी पालिकेने आपल्या हद्दीतील मालमत्ताधारकांच्या मालमत्तेची मूल्यांकन केल्यानंतर साहजिकच त्यांना घरपट्टी भरण्याबाबत नोटीसी बजाविल्या आहेत. पालिकेने यंदा घरपट्टी आकारतांना सरसकट 24 टक्के अतिरिक्त कर वाढविला आहे. या वाढीव घरपट्टीच्या नोटीसा नागरिकांच्या हातात पडण्याबरोबर रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. पालिकेने पाच वर्षानंतर घरपट्टी वाढविल्याचा दावा केला असला तरी यंदाच्या अतिशय कमी पजर्न्यमानामुळे उत्पादनात प्रचंड तुट येवून समाजातील सर्वच घटकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून पालिकेने यंदा घरपट्टीत थोडीशी सवलत देण्याची रहिवाशांची अपेक्षा होती. परंतु याउलट तब्बल 24 टक्के अतिरिक्त कर आकारून एक प्रकारे आर्थिक भरुदड लादल्याचा मालमत्ताधारकांचा आरोप आहे. पालिकेच्या या अवाजवी कर निर्धारण विरोधात नागरिकांमधून मोठय़ा प्रमाणात हरकती घेतल्या जात आहेत. सोमवार्पयत साधारण एक हजार 500 जणांनी पालिकेकडे हरकती दाखल केल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले होते. अजूनही हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत 26 डिसेंबर 2018 र्पयत असल्याने त्या वाढण्याची शक्यता आहे. हरकती दाखल करणा:यांमध्ये सर्वात जास्त संख्याही नवीन वसाहतीतील रहिवाशांची आहे. कारण या वसाहत धारकांना पहिल्यांदाच पालिकेच्या हद्दीत आल्यानंतर प्रचंड घरपट्टी आकारण्यात आल्याने साहजिकच त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातही घरपट्टी आकारतांना दुजाभाव केल्याचा त्यांचा आरोप आहे. टोले गंज इमारतीस कमी तर साधारण घरास अधिक असा प्रकार झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच तक्रार करणा:यांमध्ये अधिक संख्या नवीन वसाहतधारकांची असल्याचे म्हटले जाते. दरम्यान वाढीव घरपट्टीबाबत नगरपालिकेकडून येत्या 27 व 28 डिसेंबर 2018 या दोन दिवस सुनावणी घेण्यात येणार आहे. या हरकतींवर नियुक्त करण्यात आलेली नगर विकास विभागाची समिती प्रत्यक्ष अजर्दारांशी चर्चा करणार आहे. मालमत्ताधारकांचे प्रत्यक्ष जागेवर जावून मालमत्तेचे मोजमाप केल्याचा दावा पालिकेने केला असला तरी या समितीने देखील प्रत्यक्ष जागेवर येवून पडताळणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.