शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी गावार्पयत बस येऊ द्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 11:22 IST

तळोदा-तुळाजा मार्ग : विद्याथ्र्यानी श्रमदानातून भराव टाकून बुजविले खड्डे

ठळक मुद्देपालकांची पंचायत समितीवर धडक 4बसफे:या बंद करण्यात आल्या असल्याने विद्यार्थी व पालकांकडून पंचायत  समितीच्या सभेमध्ये धडक देऊन संबंधितांना जाब विचारण्यात आला होता़ या वेळी सभापती शांतीबाई पवार व गटविकास अधिकारी शरद मगर आदींपुढे आपल्या समस्यांचे गा:हाने मांडण

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : सात किमी करावी लागणारी पायपीट रोखण्यासाठी येथील विद्याथ्र्यानी स्वता श्रमदानाच्या माध्यमातून तळोदा ते तुळाजा मार्गावरील खड्डयांवर भराव टाकला़ व रस्त्यांची झालेली दुरावस्था हे कारण सांगत आगाराकडून बंद करण्यात आलेल्या बसफे:या आता पुन्हा   करण्याची अपेक्षा व्यक्त                    केली़गेल्या काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा आगाराकडून तळोदा तालुक्यातील रस्त्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े त्यात ज्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाले आह़े त्या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार तळोदा-तुळाजा आदी बहुतेक मार्गावरील बसफे:या बंद करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे  तुळाजा गावातील विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े त्यामुळे त्यांना तळोद्याला येण्यासाठी सात किमीर्पयत पायपीट करावी लागत होती़ त्यामुळे विद्याथ्र्यानी प्रशासनाच्या कार्यवाहीची वाट न बघता स्वता श्रमदानाच्या माध्यमातून संबंधित  मार्गावरील खड्डयांवर              भराव टाकला आह़े त्यामुळे विद्याथ्र्यानी घेतलेल्या या पुढाकारामुळे                   त्यांचे परिसरातून कौतुक होत आह़े             तर दुसरीकडे हे काम करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत                  आह़े एसटी बस तुळाजार्पयत जात नसल्याने विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े त्यामुळे त्याच्या पालकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत होती़ पावसाळा सुरु असल्याने रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत़ तसेच काही ठिकाणी रस्तेच नसल्याचीदेखील स्थिती आह़े त्यामुळे या सा:याचा विचार करुन तसेच चालक व वाहन यांच्या आरोग्याचा विचार करुन अक्कलकुवा आगाराकडून दुरावस्था झालेल्या मार्गावर बससेवा बंद करण्यात आली होती़ तसेच अगोदर रस्ते व्यवस्थित करा व नंतर बससेवेची अपेक्षा करा असे संबंधित गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सांगण्यात आले होत़े परंतु यातून विद्यार्थी व दैनंदिन प्रवास करणा:या ग्रामस्थांचे, मजुरांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े विद्यार्थ्यच्या शैक्षणिक जीवनावरही याचा विपरित परिणाम होताना दिसून येत होता़ त्यामुळे या सर्वावर मार्ग म्हणून गावातील विद्यार्थी व युवकांनीच पुढाकार घेऊन प्रशासनाच्या भरवश्यावर न राहता श्रमदानातून मार्गावर भराव टाकण्याचा तोडगा काढला आह़े