शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

आता तरी गावार्पयत बस येऊ द्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 11:22 IST

तळोदा-तुळाजा मार्ग : विद्याथ्र्यानी श्रमदानातून भराव टाकून बुजविले खड्डे

ठळक मुद्देपालकांची पंचायत समितीवर धडक 4बसफे:या बंद करण्यात आल्या असल्याने विद्यार्थी व पालकांकडून पंचायत  समितीच्या सभेमध्ये धडक देऊन संबंधितांना जाब विचारण्यात आला होता़ या वेळी सभापती शांतीबाई पवार व गटविकास अधिकारी शरद मगर आदींपुढे आपल्या समस्यांचे गा:हाने मांडण

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : सात किमी करावी लागणारी पायपीट रोखण्यासाठी येथील विद्याथ्र्यानी स्वता श्रमदानाच्या माध्यमातून तळोदा ते तुळाजा मार्गावरील खड्डयांवर भराव टाकला़ व रस्त्यांची झालेली दुरावस्था हे कारण सांगत आगाराकडून बंद करण्यात आलेल्या बसफे:या आता पुन्हा   करण्याची अपेक्षा व्यक्त                    केली़गेल्या काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा आगाराकडून तळोदा तालुक्यातील रस्त्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े त्यात ज्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाले आह़े त्या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार तळोदा-तुळाजा आदी बहुतेक मार्गावरील बसफे:या बंद करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे  तुळाजा गावातील विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े त्यामुळे त्यांना तळोद्याला येण्यासाठी सात किमीर्पयत पायपीट करावी लागत होती़ त्यामुळे विद्याथ्र्यानी प्रशासनाच्या कार्यवाहीची वाट न बघता स्वता श्रमदानाच्या माध्यमातून संबंधित  मार्गावरील खड्डयांवर              भराव टाकला आह़े त्यामुळे विद्याथ्र्यानी घेतलेल्या या पुढाकारामुळे                   त्यांचे परिसरातून कौतुक होत आह़े             तर दुसरीकडे हे काम करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत                  आह़े एसटी बस तुळाजार्पयत जात नसल्याने विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े त्यामुळे त्याच्या पालकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत होती़ पावसाळा सुरु असल्याने रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत़ तसेच काही ठिकाणी रस्तेच नसल्याचीदेखील स्थिती आह़े त्यामुळे या सा:याचा विचार करुन तसेच चालक व वाहन यांच्या आरोग्याचा विचार करुन अक्कलकुवा आगाराकडून दुरावस्था झालेल्या मार्गावर बससेवा बंद करण्यात आली होती़ तसेच अगोदर रस्ते व्यवस्थित करा व नंतर बससेवेची अपेक्षा करा असे संबंधित गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सांगण्यात आले होत़े परंतु यातून विद्यार्थी व दैनंदिन प्रवास करणा:या ग्रामस्थांचे, मजुरांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होत़े विद्यार्थ्यच्या शैक्षणिक जीवनावरही याचा विपरित परिणाम होताना दिसून येत होता़ त्यामुळे या सर्वावर मार्ग म्हणून गावातील विद्यार्थी व युवकांनीच पुढाकार घेऊन प्रशासनाच्या भरवश्यावर न राहता श्रमदानातून मार्गावर भराव टाकण्याचा तोडगा काढला आह़े