शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागाचे स्वप्न-अभय गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 11:50 IST

जिल्ह्यातील युवकांना क्रिडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मोठा वाव आहे. प्रशासनानेही सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. - अभय गुरव

लोकमत न्यूज नेटवर्कजिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर कुणीही यश मिळवू शकतो. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन खेलो इंडिया स्पर्धेत उंच उडीत सुवर्णपदक मिळविलेल्या अभय गुरव याने व्यक्त केले....उंचउडी खेळाकडे कसा वळला?खेळाविषयी आपल्याला लहानपणापासून आवड होती. गावात खेळतांना किंवा शेतात जातांना सहज सराव म्हणून खेळत राहिलो आणि या खेळाकडे आकर्षीलो गेलो. महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळी खरे मार्गदर्शन मिळाले आणि यश मिळवित गेलो.खेळातील तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन कुठून घेतले?शालेय जीवनात खेळतांना कुणीही मार्गदर्शन केले नाही. युट्यूबच्या माध्यमातून खेळातील काही बाबी जाणून घेतल्या. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना यशवंत विद्यालयातील क्रिडा मार्गदर्शक डॉ.मयूर ठाकरे यांनी खेळातील अनेक बारकावे शिकविले. खेळण्यासाठी सोय करून दिली. आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने खेळाच्या ट्रॅकवर आलो.यापुढे काय नियोजन आहे?आर्मी पोस्टमध्ये आपली निवड झाली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाचे स्वप्न आहे.

खेलो इंडियासारख्या राष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव फारच वेगळा होता. यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळासाठीचे बारकावे माहित झाले आहे. आपण घेतलेली मेहनतीमुळे या स्पर्धेत आपण पदक पटकवूच ही अपेक्षा होती. परंतु थेट सुवर्णपदकावर पोहचलो.

परिश्रम हवेच...खेळात परिश्रम, जिद्द याशिवाय पर्याय नाही. जास्तीत जास्त सराव करणे आणि खेळातील बारकावे शिकणे आवश्यक आहे. युवकांनी आपल्या आवडीच्या खेळात पारंगत होऊन योग्य मार्गदर्शकाच्या हाताखाली मेहनत व सराव केल्यास यश नक्कीच मिळेल.