शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागाचे स्वप्न-अभय गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 11:50 IST

जिल्ह्यातील युवकांना क्रिडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मोठा वाव आहे. प्रशासनानेही सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. - अभय गुरव

लोकमत न्यूज नेटवर्कजिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर कुणीही यश मिळवू शकतो. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन खेलो इंडिया स्पर्धेत उंच उडीत सुवर्णपदक मिळविलेल्या अभय गुरव याने व्यक्त केले....उंचउडी खेळाकडे कसा वळला?खेळाविषयी आपल्याला लहानपणापासून आवड होती. गावात खेळतांना किंवा शेतात जातांना सहज सराव म्हणून खेळत राहिलो आणि या खेळाकडे आकर्षीलो गेलो. महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळी खरे मार्गदर्शन मिळाले आणि यश मिळवित गेलो.खेळातील तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन कुठून घेतले?शालेय जीवनात खेळतांना कुणीही मार्गदर्शन केले नाही. युट्यूबच्या माध्यमातून खेळातील काही बाबी जाणून घेतल्या. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना यशवंत विद्यालयातील क्रिडा मार्गदर्शक डॉ.मयूर ठाकरे यांनी खेळातील अनेक बारकावे शिकविले. खेळण्यासाठी सोय करून दिली. आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने खेळाच्या ट्रॅकवर आलो.यापुढे काय नियोजन आहे?आर्मी पोस्टमध्ये आपली निवड झाली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाचे स्वप्न आहे.

खेलो इंडियासारख्या राष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव फारच वेगळा होता. यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळासाठीचे बारकावे माहित झाले आहे. आपण घेतलेली मेहनतीमुळे या स्पर्धेत आपण पदक पटकवूच ही अपेक्षा होती. परंतु थेट सुवर्णपदकावर पोहचलो.

परिश्रम हवेच...खेळात परिश्रम, जिद्द याशिवाय पर्याय नाही. जास्तीत जास्त सराव करणे आणि खेळातील बारकावे शिकणे आवश्यक आहे. युवकांनी आपल्या आवडीच्या खेळात पारंगत होऊन योग्य मार्गदर्शकाच्या हाताखाली मेहनत व सराव केल्यास यश नक्कीच मिळेल.