शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाणगी गैरहजर राहणा:या अधिका:यांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 12:34 IST

जि.प.स्थायी समिती सभा : अधिकारीच नसल्याने बैठक घेतली आवरती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाच अधिकारी परवाणगी न घेता सभेस उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत ठरविण्यात आले. दरम्यान, सभेत शिक्षण व आरोग्य या विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद स्थायी समिती सभेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या. उपाध्यक्ष सुहास नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन यांच्यासह सर्व विषय समिती सभापती उपस्थित होते. सभेस अनेक प्रमुख अधिका:यांची अनुपस्थिती असल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पाच अधिकारी हे शासकीय कामांसाठी बाहेरगावी गेले आहेत. परंतु सभेस अनुपस्थित राहण्याबाबत त्यांनी अध्यक्षांची परवाणगी घेतलेली नव्हती. केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवाडे हे पुणे येथे बैठकीसाठी गेले आहेत. तशी माहिती सभागृहाला होती तर पशुसंवर्धन अधिकारी यांचा रजेचा अर्ज होता. याशिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी अरुण पाटील हे पुणे येथे बैठकीसाठी. मुख्य लेखा व वित्त अधिकारी लिंगनवाड हे न्यायालयीन कामकाजासाठी, डीआरडीएचे जालिंदर पठारे बैठकीसाठी तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार हे मुंबई येथे बैठकीसाठी गेले आहेत. त्याबाबत अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केला असता बी.एम.मोहन यांनी सांगितले, अध्यक्षांना पूर्व कल्पना न देता किंवा परवाणगी न घेता सभेला गैरहजर राहता येत नाही. त्यामुळे त्यांना नोटीसा देवून खुलासा मागविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी रोषमाळखुर्द केंद्राअंतर्गत काही शाळांना भेटी दिल्या होत्या. त्यातील 17 शाळांवर शिक्षक जात नसल्याचे उघड झाले. मांडय़ापाडा शाळेत एप्रिल महिन्यापासून मुख्याध्यापक  जात नाहीत. कागदपत्रे देखील घेवून गेले आहेत. चौथी पास झालेल्या विद्याथ्र्याना दाखले दिले नाहीत. त्यांचा पगार जूनर्पयत काढण्यात आलेला आहे हे विशेष असल्याचे नाईक यांनी सांगितले. या भागात दोन शिक्षक हे शाळांवर आठवडय़ाच्या डय़ुटय़ा लावलेल्या आहेत. त्यामुळे शाळा एक शिक्षकीच असल्याचेही स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिक्षकांसोबतच संबधित अधिका:यांवरही कारवाई करावी व खुलासे मागवावे अशा सुचना त्यांनी केल्या. विशेष कृती आराखडय़ातील अपुर्ण कामे पुर्ण करण्याच्या सुचना अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दिल्या. 662 पैकी 231 कामे अपुर्ण असून त्यात अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्रांचा समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.