शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

एसटीवरील सूचना फलकांचे गांभीर्य कोणालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जनजागृती करण्यासाठी मोठे फलक, बॅनर लावले आहेत आणि ते ...

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जनजागृती करण्यासाठी मोठे फलक, बॅनर लावले आहेत आणि ते वाचून नागरिक, प्रवासी, जनता यांना मार्गदर्शन होऊन ते मास्क वापरतील व कोरोना संसर्ग कमी होईल, असा हेतू आहे. परंतु त्याचे फारसे गांभीर्य घेताना कोणी दिसत नाही. आपल्याला काय करायचयं, अशा अविर्भावात प्रवासी वागताना दिसून येत आहेत. परंतु आज प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, नियमांचे पालन केलेच पाहिजे तरच आपण कोरोनासारख्या जीवघेण्या रोगावर विजय मिळवून त्याला हरवू शकतो. म्हणून एसटी बसेसवर बाहेरून ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असे बॅनर लावले आहेत. शासनाने वेळोवेळी दिलेले नियम आपणास पाळून अंमलात आणायचे आहेत, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. केवळ शासनाचा नियम म्हणून नाही. परंतु प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी व पर्यायाने आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या सर्व नियमांचे पालन करणे काळाची गरज आहे, असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.