शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शहाद्यात राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा

By admin | Updated: January 9, 2017 22:54 IST

नोटबंदी : तहसीलदारांना निवेदन सादर

शहादा : केंद्र सरकारने हजार व 500 रुपयांच्या नोटा अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. निर्णय चांगला असला तरी नियोजन चुकल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहादा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  50 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतरही देशातील गरीब जनतेला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकांच्या बाहेर अद्यापही रांगा कमी झालेल्या नसून अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. शेतमालाचा भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने 50 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येणार असल्याचे सांगितले होते. त्यापेक्षा जास्त दिवस लोटल्याने परिस्थिती सुधारली नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे आक्रोश मोर्चाद्वारे केंद्र शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला.या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, माधव गोविंद पाटील, डॉ.आनंद बन्सीलाल पाटील, लोणखेडय़ाचे माजी उपसरपंच हरी लिमजी पाटील, जिल्हा सरचिटणीस शांतीलाल पाटील, सरपंच काशिराम ठाकरे, धरमसिंग पावरा, सुरेंद्र कुवर, चैत्राम ठाकरे, आपसिंग पावरा, आधारसिंग गिरासे, भाईदास वसावे, लालसिंग पवार, विनोद मोरे, जगदीश पाटील, रतीलाल पवार, विजय वळवी, विजय वाघ, जुत्या ठाकरे, दिनेश खर्डे, गणेश वळवी, दिनेश वाघ, दिनेश पाटील, ब्रिजलाल पावरा, सुकदेव वळवी, दिलीप पावरा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.     (वार्ताहर)नंदुरबार येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेही निवेदन4राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेदेखील नोटाबंदीविरुद्ध जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने नोटबंदीचा निर्णय जाहीर करून 50 दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरीही सर्वसामान्य जनतेला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. शेतीमालाचा भाव कोसळल्याने शेतकर अडचणीत आले आहेत. शासनाने 50 दिवसात परिस्थिती सुधारेल असे जाहीर केले होते. परंतु त्यात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आक्रोश मोर्चाद्वारे आंदोलन करून केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, विश्वनाथ वळवी, अमोल भारती, जितेंद्र मराठे, राजेंद्र पाटील, युनूस पठाण, महेंद्र चौधरी, संजू सोनवणे, प्रवीण पाटील, वामन पिंपळे, योगेश ठाकरे, रवींद्र सोनवणे, शेख शब्बीर शेख आदी उपस्थित होते.