शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

नर्मदा काठच्या स्थानिकांना डावलून विकास नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पर्यटनाच्या नावाखाली स्थानिकांना ढावलून परस्पर होणा:या नियोजनाला विरोध राहणार असल्याचे नर्मदा बचाओ आंदोलनाने स्पष्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पर्यटनाच्या नावाखाली स्थानिकांना ढावलून परस्पर होणा:या नियोजनाला विरोध राहणार असल्याचे नर्मदा बचाओ आंदोलनाने स्पष्ट केले आहे. याबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, गुजरातच्या वर्तमान पत्रामध्ये मणिबेली बनणार फाईव्ह स्टार व्हिलेज अशा आशयाची बातमी वाचण्यात आली. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उच्च अधिका:यांसमवेत केवडीय कॉलनी येथे बैठक झाली. 18 डिसेंबरला काढलेल्या मोर्चात जिल्हाधिका:यांनी स्थानिकांनीच पुढाकार घ्यावा असे सांगितले असता अशा बातम्या येत आहेत. स्थानिकांना अंधारात ठेवून बाहेरच्यांना अतिक्रमणास चालना देण्याचेच नियोजन शासनाचे दिसून येत आहे. आमचे क्षेत्र पेसा अंतर्गत येते. त्यात स्थानिकांचा सहभाग, ग्रामसभेची मंजुरीशिवाय कोणतेही कार्य हे बेकायदेशीर असेल. स्वातंत्र्याच्या 78 वर्षात  मणिबेलीर्पयत रस्ता पोहचलेला  नाही. वीज नाही, आरोग्य यंत्रणा सुरळीत नाही. वेळेवर रोजगार नाही. बेरोजगार भत्ता मागण्याची पाळी येते. ती देखील महिनोंमहिने पुर्ण होत नाही. त्यामुळे आधी याचे नियोजन झाले पाहिजे.मणिबेलीसह भादलर्पयत सर्व 33 गावांचे सामुहिक वनअधिकार मंजुर केले पाहिजे. 33 गावांमध्ये पर्यटन असो वा कुठल्याही विकासाचे नियोजन करायचे असल्यास स्थानिकांच्या सहभागाशिवाय करू नये. 33 गावातील जल, जंगल, जमिनीवर व मासळीवर आमचाच हक्क राहील. बाहेरच्या लोकांचा मुळ गावात शिरकावाला पुर्ण विरोध असेल असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर नुरजी वसावे, सिताराम पाडवी, दिपक वसावे, पुन्या वसावे, गंभीर पाडवी, चेतन साळवे यांच्या सह्या आहेत.