शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शांततेचा पायंडा नंदुरबारकरांनी कायम ठेवावा : पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:34 IST

रघुवंशी पुढे म्हणाले की, प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम महेंद्र पंडित यांनी केले. समाजाला नियंत्रित ठेवण्याचे काम केवळ पोलीस विभाग ...

रघुवंशी पुढे म्हणाले की, प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम महेंद्र पंडित यांनी केले. समाजाला नियंत्रित ठेवण्याचे काम केवळ पोलीस विभाग करतो. पोलिसांमुळेच सर्वजण सुरक्षित राहतात. भविष्यातदेखील नंदुरबारात शांतता ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी व जनतेचेदेखील कर्तव्य आहे. पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, माजी संपर्कप्रमुख दीपक गवते यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, शिवसेना युवती जिल्हाध्यक्षा मालती वळवी, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, डीवायएसपी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर, राहुल पवार, अविनाश मोरे, नरेंद्र भदाणे, मौलाना हाफिज अब्दुल्ला, मौलाना जकरिया रहमानी आदींसह शांतता कमिटी सदस्य व विविध समाजांचे पदाधिकारी उपस्थित होते.