शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

आवक वाढल्याने नंदुरबारातील भाजीपाला स्थिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दरही आता स्थिरावले आह़े त्यामुळे सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे दरातही मोठी वाढ              झाली होती़ मेथी, कोथंबिरचे दरही चढे होत़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दरही आता स्थिरावले आह़े त्यामुळे सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे दरातही मोठी वाढ              झाली होती़ मेथी, कोथंबिरचे दरही चढे होत़े परंतु दिवाळीनंतर निघालेल्या नवीन भाजीपाल्यामुळे आवक वाढली व दर हळूहळू कमी होऊ लागले आह़े त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला दर स्थिर असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आह़े  जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पावसाने यंदा पाठ फिरवली होती़ त्यातच मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होत़े                   ऐन दिवाळीच्या सणासुदीमध्ये भाज्यांची दरवाढ झाली होती़                शिवाय जिल्ह्यातील ब:याच शेतक:यांनी कापसाची लागवड     करुन सर्व पाणी कापसालाच   वापरले होत़े त्यामुळे पावसाच्या अपेक्षेवर असलेल्या भाजीपाला उत्पादकांची पाण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती़ भाजीपाल्याला पाणी मिळावे यासाठी शेतक:यांकडून विहिरींमधील उरले सुरले पाणी वापरण्यात येत होत़े त्यामुळे आवक कमी झाल्याने दिवाळीच्या काळात भाज्यांचे दरही वाढले होत़े परंतु आता त्यानंतर नवीन भाजीपाल्याची आवक वाढल्याने           पुन्हा भाजीपाल्यांचे दर कमी झाले आह़े पुढील काळातही हे दर              स्थिरच राहतील असे सांगण्यात येत आह़े पश्चिम भागातून मोठी आवकनंदुरबार तालुक्याच्या विचार करता पूर्व भागाच्या तुलनेत तालुक्याच्या पश्चिम भागातून मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असत़े  त्याच प्रमाणे शहरातील माळी  वाडा परिसरातूनही भाजीपाल्याची मोठी आवक होत असत़े पूर्व भागात आधीच पाण्याची टंचाई असल्याने या भागातून भाजीपाल्याची आवक होत नाही़