शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नंदुरबारातील नागरिकांवर आरोग्यसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 12:00 IST

नंदुरबार : नळवा रोड भागातील रहिवासी वसाहतींमध्ये नागरिकांच्या कूपनलिकांना फेसयुक्त, पिवळे दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात ...

नंदुरबार : नळवा रोड भागातील रहिवासी वसाहतींमध्ये नागरिकांच्या कूपनलिकांना फेसयुक्त, पिवळे दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले़ याबाबत पालिकेने सांडपाण्याच्या पाईपलाईन तपासूनही ही समस्या कायम असून हे पाणी सांडपाण्यातूनच जमिनीत झिरपत असल्याचे भूजल सवैक्षण विभागाचा अंदाज आहे़नळवा रोड भागातील सोमेश्वर नगर, खंडेराव पार्क, दशरथ नगरी, दगा महाराज कॉलनी यासह विविध ३० रहिवासी वसाहतींमध्ये नागरिकांनी सोयीसाठी खाजगी कूपनलिका करवून घेतल्या आहेत़ या कूपनलिकांद्वारे गेल्या १५ दिवसांपासून या कूपनलिकांना दुर्गंधी युक्त घाण पाणी येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते़ त्यांनी याबाबत पालिका पाणीपुरवठा विभागाकडे माहिती दिली होती़ यानुसार पाणी पुरवठा विभागाने रेल्वे बोगदा ते एकता नगर परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम सुरु करत साफसफाई केली होती़ यात लिकेजेस काढून गटारी पूर्ववत वाहत्या केल्या होत्या़ यानंतरही दूषित पाण्याचे संकट दूर झालेले नसल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत़ पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारे दोष नसला तरी कूपनलिकांच्या पाण्यामुळे आजार उद्भवण्याचा संभव आहे़बहुतांश नागरिक कूपनलिकांचे पाणी घरातील वॉटर प्युरीफायरद्वारे निर्जंतूक करुन घेत असले तरी त्याला येणारी दुर्गंधी कायम असल्याचे सांगत आहेत़ या प्रकाराला वेळीच आळा न घातला गेल्यास आरोग्यसंकट उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे़

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नंदुरबारातील नागरिकांवर आरोग्यसंकटलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नळवा रोड भागातील रहिवासी वसाहतींमध्ये नागरिकांच्या कूपनलिकांना फेसयुक्त, पिवळे दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले़ याबाबत पालिकेने सांडपाण्याच्या पाईपलाईन तपासूनही ही समस्या कायम असून हे पाणी सांडपाण्यातूनच जमिनीत झिरपत असल्याचे भूजल सवैक्षण विभागाचा अंदाज आहे़नळवा रोड भागातील सोमेश्वर नगर, खंडेराव पार्क, दशरथ नगरी, दगा महाराज कॉलनी यासह विविध ३० रहिवासी वसाहतींमध्ये नागरिकांनी सोयीसाठी खाजगी कूपनलिका करवून घेतल्या आहेत़ या कूपनलिकांद्वारे गेल्या १५ दिवसांपासून या कूपनलिकांना दुर्गंधी युक्त घाण पाणी येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते़ त्यांनी याबाबत पालिका पाणीपुरवठा विभागाकडे माहिती दिली होती़ यानुसार पाणी पुरवठा विभागाने रेल्वे बोगदा ते एकता नगर परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम सुरु करत साफसफाई केली होती़ यात लिकेजेस काढून गटारी पूर्ववत वाहत्या केल्या होत्या़ यानंतरही दूषित पाण्याचे संकट दूर झालेले नसल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत़ पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारे दोष नसला तरी कूपनलिकांच्या पाण्यामुळे आजार उद्भवण्याचा संभव आहे़बहुतांश नागरिक कूपनलिकांचे पाणी घरातील वॉटर प्युरीफायरद्वारे निर्जंतूक करुन घेत असले तरी त्याला येणारी दुर्गंधी कायम असल्याचे सांगत आहेत़ या प्रकाराला वेळीच आळा न घातला गेल्यास आरोग्यसंकट उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे़