शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात जलस्त्रोतांवर ओढावतेय संकट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टीक कच:याची मोठी समस्या भेडसावत आह़े या कच:यामुळे तळोदा, शहादा, नवापूर आदी शहरांतील नद्या नाल्यांसह विविध जलस्त्रोत आता संकटात सापडतात की काय असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आह़े त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे आह़ेप्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी असतानाही येथील व्यावसायिकांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टीक कच:याची मोठी समस्या भेडसावत आह़े या कच:यामुळे तळोदा, शहादा, नवापूर आदी शहरांतील नद्या नाल्यांसह विविध जलस्त्रोत आता संकटात सापडतात की काय असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आह़े त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे आह़ेप्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी असतानाही येथील व्यावसायिकांकडून मोठय़ा संख्येने प्लॅस्टीक पिशव्याचा वापर होत असल्याचे दिसून येत आह़े  विविध नगरपालिकांच्या प्रशासनाकडून यांनी याबाबत ठोस भूमिका घेत प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करणा:यांवर कारवाई करण्याची अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आह़े  याबाबात पालिका प्रशासनाकडून अनेक वेळा शहरातील व्यावसायिकांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत़ शिवाय या पुढे प्लॅस्टीक पिशव्याचा वापर करु नका असा निर्वानिचा इशाराही संबंधिताना देण्यात आला होता़ परंतु तरीदेखील प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर कमी होताना दिसून येत नाही आह़े त्यामुळे आता प्रशासनानेच  कडक भूमिका घेत दोषींवर कारवाईचा बडगा उगारावा अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आह़े  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या अनेक चहा व्यावसायिकांकडूनही मोठय़ा संख्येने प्लॅस्टीकच्या कपांचा वापर होत आह़े त्याचा वापर कमी व्हावा यासाठीही प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आह़े याबाबत व्यापा:यांनीदेखील योग्य भूमिका घेणे महत्वाचे आह़े पर्यावरणाची निगा राखण्यासाठी त्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आह़े प्लॅस्टीकचा वापर कमी व्हावा यासाठी  प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय असने आवश्यक असल्याचे मत पर्यावरणावाद्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े अनेक वेळा कागदी पिशव्यांवा वापर हा होत असतो़ परंतु यात सातत्या असने आवश्यक           आह़े त्यामुळे जोर्पयत प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय उपलब्ध होत नाही तोर्पयत प्लॅस्टीकचा वापर कमी होणे शक्य नसल्याचाही विचारप्रवाह आह़े त्यामुळे याकडे राज्य सरकारने योग्य भूमिका घेत, प्लॅस्टीकला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात येत आह़े