शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नंदुरबार जिल्ह्याचे पीक कर्ज उद्दिष्ट 120 कोटी वाटप अवघे 23 कोटी

By admin | Updated: June 9, 2017 12:19 IST

अवघे 19 टक्के पीक कर्ज वाटप : नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक 11 कोटी

संतोष सूर्यवंशी /ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.9 - धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत खरिप हंगामासाठी आतार्पयत केवळ 23 कोटी 12 लाख 21 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल़े यंदाच्या हंगामात नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 120 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आह़े पैकी, केवळ 19 टक्केच कर्जाचे वाटप आतार्पयत झाले असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े
यंदा नंदुरबार जिल्ह्यात कर्जाचे वाटप करण्यासाठी बँकेला 120 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले  होत़े त्यापैकी 23 कोटी 12 लाख 21 हजार रुपयांचे 3 हजार 489 शेतकरी सभासदांना वाटण्यात आले आह़े  दरम्यान, मागील हंगामात 19 हजार 944 सभासदांना 99 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होत़े त्यापैकी 5 हजार 447 सभासदांनी 31 कोटी 23 लाख रुपयांचा भरणा केला असल्याची माहिती चौधरी यांनी दिली़ त्यामुळे अजूनही 14 हजार 498 सभासदांचे 68 कोटी 6 लाख रुपये थकीत आह़े त्यामुळे मागील वसूल करण्यात आलेल्या रकमेतून यंदाच्या हंगामासाठी 23 कोटी 12 लाख रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले आह़े त्यामुळे आता उर्वरित कर्जास पात्र ठरत असलेल्या 1 हजार 957 सभासदांनाच आता 10 कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, 30 जुनर्पयत जी सभासद उर्वरित कर्ज भरतील तेच पुढील कर्जास पात्र ठरणार असल्याचे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, गेली अनेक वर्षे शेतकरी एप्रिल-मे महिन्यार्पयत 50 टक्के कजर्चा भरणा करीत होती़ परंतु  आता राज्यभर सुरु असलेल्या शेतक:यांच्या कजर्माफीच्या विषयामुळे शेतकरी कर्ज भरण्यास सरसावत नसल्याचेच यातून दिसून येत आह़े दरम्यान यंदाच्या हंगामात तालुकानिहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतल्यास, नंदुरबार तालुका 10 कोटी 91 लाख 77 हजार, शहादा व धडगाव मिळून 8 कोटी 13 लाख 31 हजार, तळोदा तालुका 1 कोटी 97 लाख 68 हजार, अक्कलकुवा तालुका 24 लाख 48 हजार तर नवापूर तालुक्यात 1 कोटी 84 लाख 97 हजार रुपयांचे कर्ज वाटप आतार्पयत करण्यात आले आह़े