शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विस्थापीतांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:57 IST

सरदार सरोवर : मेधा पाटकर यांची उपस्थिती, जिल्हाधिका:यांच्या उपस्थितीत बैठक

नंदुरबार : सरदार सरोवर विस्थापीतांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी विस्थापीतांना आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिका:यांशी दिर्घ चर्चा करण्यात आली.सरदार सरोवर विस्थापीतांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबीत आहेत. ते सोडविण्यासाठी नर्मदा आंदोलनातर्फे प्रशासनाशी वेळोवेळी चर्चाही करण्यात आली. परंतु अनेक समस्या अद्यापही जैसे थे आहेत. आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह शेकडो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. प्रवेशद्वारावर घोषणा देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व इतर अधिका:यांसमवेत चर्चा करण्यात आली. त्यात सर्वच बाधीतांचे पुनर्वसन झाल्याशिवाय, प्रश्न सुटल्याशिवाय पुनर्वसन कार्य आणि संबधीत कार्यालये सुरू राहू द्यावे. बंद करण्याची घाई करू नये. शेकडो आदिवासींचे पुनर्वसन पुर्ण अथवा बाकी आहे. यामध्ये महाराष्ट्रातच व गुजरातमध्ये  पुनर्वसन झालेली वा होणारी कुटूंबे सामील आहेत. आदिवासी क्षेत्रात पेसा कायदा हा स्वशासनाचा मानला जातो. त्याचे पुर्ण पालन करावे. गावाचा संशधनावरील अधिकार, भूसंपादनापूर्वी व पुनर्वसनापूर्वी गावाच्या सल्ला सहमतीची पूर्वअट, गावाचा स्वत:चा विकास आराखडा हेच प्राधान्याने नियोजन या सा:या बाबींसह होणे गरजेचे असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी पटवून दिला. सायंकाळी उशीरार्पयत    याबाबत बैठक सुरू होती. महसूलचे विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. आंदोलनाचे लतिका राजपूत, चेतन साळवे व शेकडो आंदोलक देखील बैठकीला उपस्थित होते.