शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

पितृपक्षामुळे नंदुरबारातील बसफे:यांवर कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:19 IST

मुंबई कार्यालयातून आदेश : लांब पल्यांच्या बसफे:यांवर जाणवेल परिणाम

नंदुरबार : 25 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या पितृपक्षामुळे जिल्ह्यातील ‘काही’ बसफे:यांवर कात्री लागण्याची शक्यता आह़े याचा परिणाम लांब  पल्यांच्या बसफे:यांवर परिणाम जाणवू शकतो़ गणेशोत्सवानंतर लगोलग पितृपक्षाची सुरुवात झालेली आह़े साधारणत 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या कालखंडात कुठलेही शुभ कार्य करण्यास टाळण्यात येत असल्याचे जुण्या जाणत्यांकडून सांगण्यात येत असत़े त्यामुळे साधारणत लगA कार्ये, सत्यनारायण आदी कुठलेही शुभ काम या दिवसांमध्ये करण्यात येत नसत़े त्यामुळे साजिकच या काळात प्रवासदेखील कमी होत असतो़ प्रवाशांचे कमी भारमान असल्याने अनेक लांब पल्यांच्या बसेस तोटय़ात जात असतात़ त्यामुळे एसटी महामंडळाकडून पितृपक्षात आपल्या बसफे:यांमध्ये आवश्यकतेनुसार कपात करावी असे संबंधित आगारप्रमुखांना दिले असल्याची माहिती देण्यात आलेली आह़े त्यानुसार येत्या काही दिवसात जिल्ह्यातील विविध आगाराकडून लोकलसह लांब पल्ल्यांच्या बसफे:या कमी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आह़े पितृपक्षाचा साधारणत 15 दिवसांचा कालावधी असतो़ पितृपक्षात आपल्या पूर्वजांना तसेच निधन पावलेल्या आप्तेष्टांना स्मरण करुन घरात गोडधोड करुन आगारीव्दारे त्यांना जेवनास आमंत्रीत करण्यात येत असत़े त्यामुळे पितृपक्षाबाबत सर्वसामान्यांच्या मनात एक भितीचे वातावरण निर्माण होत असत़े ग्रामीण भागात पितृपक्षाचे अनन्यसाधारण महत्व आह़े पितृपक्षात कुठलेही शुभ काम करण्याचे टाळण्यात येत असत़े याबाबत ग्रामीण भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात सतर्क असतात़ त्यामुळे इतरत्र प्रवास करणे टाळण्यात येत असत़े जिल्ह्याचा विचार करता ग्रामीण भागातून शहरी भागात कामानिमित्त किंवा रोजगारासाठी येणा:यांची संख्या मोठी आह़े त्यामुळे साहजिकच याचा परिणाम जिल्ह्यांतर्गत  होत असलेल्या बसफे:यांवर कमी प्रमाणात जाणवत असतो़ त्यामुळे जिल्ह्यातील बसफे:यांना पितृपक्षाचा फारसा परिणाम जाणवत नाही़ परंतु लांबच्या बसफे:यांवर मात्र याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता असत़े आधिच कमी भारमान असल्याने अक्कलकुवा, नवापूर आगारातील बहुतेक बसफे:या तोटय़ात सुरु आहेत़ जिल्ह्यात अक्कलकुवा आगार तोटय़ाच्या गर्तेतच गेले आहेत़ त्यातच पितृपक्षामध्ये तोटय़ातच बसफे:या कराव्या लागत असतात़ त्यामुळे मुंबई कार्यालयाकडून विविध आगारांना पत्रे पाठवून आवश्यकतेनुसार बसफे:या बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आह़े त्यानुसार नंदुरबार, शहादा, नवापूर, अक्कलकुवा आगराकडून कुठल्या बसफे:यांचे कमी भारमान आहेत याची माहिती घेत त्या बसफे:या पितृपक्षात बंद ठेवण्याच्या हालचालींना वेग आला आह़े