शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पितृपक्षामुळे नंदुरबारातील बसफे:यांवर कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:19 IST

मुंबई कार्यालयातून आदेश : लांब पल्यांच्या बसफे:यांवर जाणवेल परिणाम

नंदुरबार : 25 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या पितृपक्षामुळे जिल्ह्यातील ‘काही’ बसफे:यांवर कात्री लागण्याची शक्यता आह़े याचा परिणाम लांब  पल्यांच्या बसफे:यांवर परिणाम जाणवू शकतो़ गणेशोत्सवानंतर लगोलग पितृपक्षाची सुरुवात झालेली आह़े साधारणत 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या कालखंडात कुठलेही शुभ कार्य करण्यास टाळण्यात येत असल्याचे जुण्या जाणत्यांकडून सांगण्यात येत असत़े त्यामुळे साधारणत लगA कार्ये, सत्यनारायण आदी कुठलेही शुभ काम या दिवसांमध्ये करण्यात येत नसत़े त्यामुळे साजिकच या काळात प्रवासदेखील कमी होत असतो़ प्रवाशांचे कमी भारमान असल्याने अनेक लांब पल्यांच्या बसेस तोटय़ात जात असतात़ त्यामुळे एसटी महामंडळाकडून पितृपक्षात आपल्या बसफे:यांमध्ये आवश्यकतेनुसार कपात करावी असे संबंधित आगारप्रमुखांना दिले असल्याची माहिती देण्यात आलेली आह़े त्यानुसार येत्या काही दिवसात जिल्ह्यातील विविध आगाराकडून लोकलसह लांब पल्ल्यांच्या बसफे:या कमी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आह़े पितृपक्षाचा साधारणत 15 दिवसांचा कालावधी असतो़ पितृपक्षात आपल्या पूर्वजांना तसेच निधन पावलेल्या आप्तेष्टांना स्मरण करुन घरात गोडधोड करुन आगारीव्दारे त्यांना जेवनास आमंत्रीत करण्यात येत असत़े त्यामुळे पितृपक्षाबाबत सर्वसामान्यांच्या मनात एक भितीचे वातावरण निर्माण होत असत़े ग्रामीण भागात पितृपक्षाचे अनन्यसाधारण महत्व आह़े पितृपक्षात कुठलेही शुभ काम करण्याचे टाळण्यात येत असत़े याबाबत ग्रामीण भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात सतर्क असतात़ त्यामुळे इतरत्र प्रवास करणे टाळण्यात येत असत़े जिल्ह्याचा विचार करता ग्रामीण भागातून शहरी भागात कामानिमित्त किंवा रोजगारासाठी येणा:यांची संख्या मोठी आह़े त्यामुळे साहजिकच याचा परिणाम जिल्ह्यांतर्गत  होत असलेल्या बसफे:यांवर कमी प्रमाणात जाणवत असतो़ त्यामुळे जिल्ह्यातील बसफे:यांना पितृपक्षाचा फारसा परिणाम जाणवत नाही़ परंतु लांबच्या बसफे:यांवर मात्र याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता असत़े आधिच कमी भारमान असल्याने अक्कलकुवा, नवापूर आगारातील बहुतेक बसफे:या तोटय़ात सुरु आहेत़ जिल्ह्यात अक्कलकुवा आगार तोटय़ाच्या गर्तेतच गेले आहेत़ त्यातच पितृपक्षामध्ये तोटय़ातच बसफे:या कराव्या लागत असतात़ त्यामुळे मुंबई कार्यालयाकडून विविध आगारांना पत्रे पाठवून आवश्यकतेनुसार बसफे:या बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आह़े त्यानुसार नंदुरबार, शहादा, नवापूर, अक्कलकुवा आगराकडून कुठल्या बसफे:यांचे कमी भारमान आहेत याची माहिती घेत त्या बसफे:या पितृपक्षात बंद ठेवण्याच्या हालचालींना वेग आला आह़े