शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

श्रमदानाद्वारे पाटचारीतील गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शासन व प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच केले पाहिजे या उक्तीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शासन व प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच केले पाहिजे या उक्तीने कवळीद, ता.शहादा येथील शेतकऱ्यांनी श्रमदान करीत पाटचारीतील गाळ व पालापाचोळा काढून स्वच्छता केली. यासाठी कवळीद येथील शेतकरी पुरुषोत्तम पाटील व गिरधर पाटील यांनी आपल्या मालकीचे जेसीबी मशीन विनामूल्य उपलब्ध करून दिले.शहादा तालुक्यातील काही भागात जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग व पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाटचाºया निर्माण केल्या होत्या. या पाटचाºयांमुळे बागायत क्षेत्रात वाढ झाली होती. परंतु काही काळानंतर या पाटचारींमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व पालापाचोळा साचल्याने त्या संपुष्टात आल्या आहेत. काही पाटचारींवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने त्या नामशेष झाल्या आहेत. तालुक्यातील कवळीद येथे गोमाई नदीपात्रातून मोठी पाटचारी काढण्यात आली आहे. कवळीद ते वरूळ कानडीपर्यंत ही २५ ते ३० किलोमीटर लांबीची पाटचारी आहे. या पाटचारीचा शेकडो कोरडवाहू शेतकºयांना लाभ होतो. म्हणून शेतकºयांच्या दृष्टीने ही पाटचारी संजीवनी आहे. सध्या गोमाई नदी काठोकाठ भरून वाहत असल्याने पाटचारीत पाणी वाहत आहे. मात्र काही दिवसांपासून गाळ साचल्याने पाणी बंद झाले होते. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. आलेला पाऊस वाहून जात असल्यामुळे उन्हाळ्यात कूपनलिका, विंधन विहिरींचीही पाण्याची पातळी खालावते. परिणामी बागायत शेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी शेतीसाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी शासन व प्रशासनाची मदत न घेता स्वत:चे जेसीबी यंत्रासह स्वत:चा डिझेल खर्च करून पाटचारी खोदकामासाठी शेतकºयांनी श्रमदानाच्या माध्यमातून काम सुरू केले. पाटचारीत असलेला सर्व गाळ बाजूला सारत पाणी वाहण्यास पाटचारी मोकळी केली आहे. या उपक्रमासाठी पुरुषोत्तम पाटील व गिरधर पाटील यांना शैलेश पाटील, राजाराम पाटील, संजय पाटील, ओमकार पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील यांच्यासह अन्य शेतकºयांनी सहकार्य केले. पाटचारीच्या स्वच्छतेमुळे शेतीला पाणी मिळणार असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. या शेतकºयांनी केलेल्या कार्याची प्रेरणा ग्रामीण भागातील इतर शेतकºयांनाही मिळणार आहे.