शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

निकालासाठी दुर्गम युवकांनी गाठल्या टेकडय़ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:49 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अन्य भागांसह दुर्गम भागात  विधानसभा निवडणूक निकालाची  उत्सुकता  लागून होती. परंतु भ्रमणध्वनीलाच रेंज मिळत ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अन्य भागांसह दुर्गम भागात  विधानसभा निवडणूक निकालाची  उत्सुकता  लागून होती. परंतु भ्रमणध्वनीलाच रेंज मिळत नव्हती, त्यामुळे  रेंजच्या शोधार्थ दुर्गम भागातील बहुतांश युवकांनी टेकडय़ा गाठल्या. टेकडय़ांवर रेंजच्या धरसोड स्थितीतच या युवकांनी निकालाचा धावता आनंद घेतला.  आचारसंहितेपासून रंगणा:या चर्चामध्ये अद्ययावत माहिती ठेवण्याचा प्रत्येक जण प्रय} करीत होता. राजकीय माहिती अद्यायावत ठेवण्यासाठी तेथील जनता भ्रमणध्वनीला रेंज मिळत नसल्याना देखील ठिकठिकाणी संपर्क साधत होता. संपूर्ण जगभर संपर्काचे महाजाळे निर्माण झाले असले तरी संपर्काच्या बाबतीत धडगाव व मोलगी हा परिसर मात्र अपवाद ठरतो, दळणवळण व संपर्काची अनेक साधने आली असतानाही या भागात पुरेशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या गेल्या नाही. त्यामुळे हा परिसर मागास शिवाय उपेक्षित देखील ठरतो. त्यामुळे या भागातील जनतेला काही समस्याशी समाना करावा लागत आहे. असे  असले तरी या समस्यांवर दुर्गम भागातील युवक मात करण्याचा  प्रय} करीत असून असाच  प्रय} यंदाच्या विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी युवकांकडून झाला आहे. बहुतांश गावांमध्ये         रेंजच मिळत नसल्यामुळे निकालाच्या दिवशी दुर्गम भागातील युवक  मोठय़ा कठीण परिस्थितीत निवडणूक निकालाची माहिती मिळविण्याचा प्रय} करताना दिसून आले. काही वेळा मोठय़ा टेकडीच्या अध्र्यावरही रेंज मिळत असते. त्यामुळे युवक अवघड भागातूनही निकालाची  माहिती मिळविण्याचा प्रय} करीत होते. अशी परिस्थिती धडगाव तालुक्यातील कुंडल, खांडबारा, मोजरा, तोरखापाडा, खडक्या, खुंटामोडी तर अक्कलकुवा तालुक्यातील जामली, पिंवटी, उमटी या गावांमध्ये दिसून आली. या गावांमध्ये निकालाच्या दिवशीच   नव्हे तर नेहमीच चांगली रेंज राहत नसल्याचे सांगण्यात येते.   कुंडल, ता.धडगाव येथील एकाउंच टेकडीवरुन निवडणऊक निकालाची माहिती घेतांना विलास पाडवी,  चंद्रसिंग पाडवी, हेमंत पाडवी, शांतीलाल पाडवी, सचिन पाडवी, अश्विन, बादल पाडवी, अंकुश पाडवी, संजय पाडवी वयोगेश पाडवी  यांच्यासह अन्य युवक आढळून     आले. 

धडगाव व मोलगी परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी बीएसएनएल व अन्य काही कंपन्यांमार्फत मनोरे उभारण्यात आले आहेत. परंतु यातून नागरिकांना दळणवळणाची योग्य ती सेवा दिली जात नाही. त्यामुळे तेथील नागरिकांमार्फत नेहमीच तक्रारी करण्यात आल्या परंतु संबंधित यंत्रणांमार्फत मागण्यांची दखल घेतली गेली नाही. परिणामी अजूनही (काही प्रमुख गावे वगळता)  हा भाग संपर्क क्षेत्रात येऊ शकला नाही. असे असले तरी या भागातील प्रत्येक नागरिकांकडे भ्रमणध्वनी आढळून येत आहे. त्यातच बहुतांश युवकांकडे महागडे भ्रमणध्वनी असून ते नेहमीच व्हॉट्सअपचा वापर देखील करीत आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच माहिती मिळविण्याचा युवकांनी प्रय} केला.