शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

जिल्ह्यातील ११ हजारपेक्षा अधिक शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा बँकेकडून सुमारे सहा हजार ९९० शेतकऱ्यांना ७५ कोटी ९४ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. ...

जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा बँकेकडून सुमारे सहा हजार ९९० शेतकऱ्यांना ७५ कोटी ९४ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. कर्ज वितरणात जिल्हा बँक अव्वल राहिली होती. यातील अडीच हजार शेतकरी हे नियमित कर्जाची परतफेड करत असल्याचे सांगण्यात आले होते. रब्बी हंगामात कर्ज घेणारे दोन हजार ८००च्या जवळपास शेतकऱ्यांकडूनही कर्जाचा परतावा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा बँकसोबतच गेल्या वर्षात ६१ हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट्य घेणाऱ्या बँकांकडून केवळ १८ हजार ३८१ शेतकऱ्यांना १२५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती आहे. खासगी बँकांनी गेल्या वर्षात सरासरी २७ टक्केच कर्जवाटप केले होते. यात कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच कर्जमुक्तीतील २५ हजार शेतकऱ्यांची कर्ज खाती यंदा अपडेट झाल्याने आगामी खरीप हंगाम कर्जवाटपाचे आकडे हे २०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या कर्जवाटपाला जिल्हा प्रशासनाने लक्ष देत गती दिल्यास शेतकऱ्यांना जूनपूर्वी कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.