शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

जिल्ह्यातील ११ हजारपेक्षा अधिक शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा बँकेकडून सुमारे सहा हजार ९९० शेतकऱ्यांना ७५ कोटी ९४ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. ...

जिल्ह्यात गेल्या वर्षात जिल्हा बँकेकडून सुमारे सहा हजार ९९० शेतकऱ्यांना ७५ कोटी ९४ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. कर्ज वितरणात जिल्हा बँक अव्वल राहिली होती. यातील अडीच हजार शेतकरी हे नियमित कर्जाची परतफेड करत असल्याचे सांगण्यात आले होते. रब्बी हंगामात कर्ज घेणारे दोन हजार ८००च्या जवळपास शेतकऱ्यांकडूनही कर्जाचा परतावा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा बँकसोबतच गेल्या वर्षात ६१ हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट्य घेणाऱ्या बँकांकडून केवळ १८ हजार ३८१ शेतकऱ्यांना १२५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती आहे. खासगी बँकांनी गेल्या वर्षात सरासरी २७ टक्केच कर्जवाटप केले होते. यात कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच कर्जमुक्तीतील २५ हजार शेतकऱ्यांची कर्ज खाती यंदा अपडेट झाल्याने आगामी खरीप हंगाम कर्जवाटपाचे आकडे हे २०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या कर्जवाटपाला जिल्हा प्रशासनाने लक्ष देत गती दिल्यास शेतकऱ्यांना जूनपूर्वी कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.