शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

म्हसावदची केळी सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 13:13 IST

तंत्रशुद्ध पद्धतीने पॅकींग : आधुनिक तंत्रज्ञान व परिश्रमाची जोड; केळीची परदेशात निर्यात

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : म्हसावद, ता.शहादा येथील केळी प्रथमच इराण, इराक व दुबईला पोहोचणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान व परिश्रमाच्या जोरावर म्हसावद येथून केळीची निर्यात सातासमुद्रापार झाली आहे.येथील प्रगतीशिल शेतकरी विठ्ठल हिरजी चौधरी, रमाकांत चौधरी यांनी जी-नऊ जातीच्या केळीची सहा एकरात लागवड केली आहे. या वेळी आधुनिक कृषी तंत्रज्ञानासह परिश्रम व कृषीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केळीचे चांगले उत्पादन घेतल्याचे सांगितले. दरम्यान, प्रत्यक्षात क्षेत्रावर भेट दिली असता निर्यात होणारी केळी तंत्रशुद्ध पद्धतीने भरली जात होती. केळी क्षेत्रातून घड कापून आणल्यावर स्वच्छता करणे, निकामी भाग काढून जमिनीला न टेकता विशिष्ट मिश्रण केलेल्या द्रावणात बुडवून हवाबंद पिशवीत केळीची पॅकींग केली जात होती. ही केळी इराण, इराक व दुबईला पोहोचण्यासाठी 35 ते 45 दिवस लागतात. त्या दरम्यान केळी पिकत नाही. जशीच्या तशी ताजी राहते. यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे मुंबई सटस् अॅग्रोटेकचे मॅनेजर अखिलेश पाटील यांनी सांगितले. येथून केळी बारामती येथील कोल्ड स्टोरेजमध्ये पाठविण्यात येणार असून, तेथून मुंबई येथे पाठविली जाते. त्यानंतर समुद्र मार्गाने दुबई, इराक व इराण याठिकाणी केळीची निर्यात होणार असल्याचे सांगितले.ब्राrाणपुरी येथील डिगंबर पाटील, सुलवाडे येथील अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माल निर्यात होत असल्याचे संबंधितांनी सांगितले. सरासरी 900 ते एक हजाराचा भाव देवून अधिक फरक मिळत असून, 12 टन माल निर्यात करण्यात आला.