शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 ची त्रैमासिक आढावा बैठक तुळजापुर जि़ उस्मानाबाद येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 ची त्रैमासिक आढावा बैठक तुळजापुर जि़ उस्मानाबाद येथे घेण्यात आली़ या बैठकीत नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिका:यांनी उपस्थिती देत जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्या मांडून त्यावर चर्चा घडवून आणली़यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वळवी यांनी नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असुन जिल्ह्यात 90 ग्रामपंचायती नव्याने निर्माण करण्यात आल्या आहेत़ याठिकाणी अद्यापही ग्रामसेवकांची भरती झालेली नाही़ जिल्हा परिषदेमार्फत शासनाला पत्रव्यवहार करुन ग्रामसेवकांची भरती करण्यात यावी यासाठी पाठपुरावा करुनही आजवर कारवाई करण्यात आलेली नाही़ नंदुरबार जिल्ह्यात पेसा कायदा लागू असल्याने या कायद्यांतर्गत पेसा क्षेत्रात पेसा कर्मचारी नियुक्त करण्याची शासनाची प्रथम जबाबदारी असतानाही कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी यावेळी राज्याच्या पदाधिका:यांसमोर आणून दिल़े जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्यांवर झालेल्या चर्चेतून राज्य संघटनेमार्फत राज्य शासनाला पाठपुरावा करुन नंदुरबार जिल्ह्याचा प्रश्न सोडवावा, जिल्ह्यातील अवैध ठेकेदारी बंद करण्यात यावी असे ठरवण्यात आल़े तसेच नंदुरबार जिल्हा परीषद प्रशासनाने ग्रामसेवक संवर्गाचे सर्व विषय मार्गी लावल्याबद्दल संघटनेचे कौतूक करण्यात येऊन अभिनंदानाचा ठराव मंजूर करण्यात आला़ दरम्यान रविंद्र वळवी यांनी जिल्हा संघटनेच्या त्रैमासिक अहवालाचे वाचन केल़े यावेळी विभागीय सहसचिव पी़जी़सोनवणे, जिल्हा सरचिटणीस आऱआऱ शेंडे, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर खर्डे, नंदुरबार तालुकाध्यक्ष आऱडी़पवार, मानद अध्यक्ष भागवत सिसोदे, संतोष शिंदे, नरेंद्र पाटील, एस़एस़मंडले, अनिल निकम, पी़जी़ माळी़ एस़व्ही़देवरे आदी उपस्थित होत़े